27.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Dec 28, 2014

खाद्यतेल महागणार! केंद्र सरकार

नवी दिल्ली - केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कात ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. जागतिक बाजारातील घसरत्या किमतीमुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. ...

हिवाळ्याच्या सुट्यांत गोवा, केरळला पहिली पसंत

मुंबई-यावर्षी हिवाळ्याच्या सुटीत देशात लोकांची पहिली पसंती गोवा केरळला आहे. जयपूर, सिमला, मनालीतील हॉटेलही फुल्ल बुक आहेत. गेल्या २५ वर्षांपासून हॉटेल व्यवसायात असलेल्या कीस...

सावकारीविरोधात गाव एकवटलं

सांगली : सावकाराच्या जाचामुळे देशोधडीला लागलेली अनेक कुटुंब राज्यात आहेत. सरकारी पातळीवर या सावकारांविरोधात कडक कारवाईची भाषा अनेकदा झाली. मात्र प्रत्यक्षात मात्र काही होत...

बंगळुरू शहरात कमी तीव्रतेचा स्फोट, दोन जखमी

बंगळुरू - शहरातील चर्च स्ट्रीट भागात रात्री 8.30 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट कोकोनट ग्रो रेस्तरॉजवळ झाला. या स्फोटामध्ये एक...

रघुवर दास झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

रांची – भारतीय जनता पक्षाचे नेते रघुवर दास यांनी रविवारी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रघुवर दास हे झारखंड राज्याचे पहिले बिगरआदिवासी मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल...

काँग्रेस पुन्हा उभारी घेईल-सुशिलकुमार शिंदे

मुंबई- काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा देणारा, काल आलेला पक्ष काँग्रेसला काय संपवणार. काँग्रेसला एक परंपरा असून शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून रहाणारा तो...

विजय चौधरी ठरला ‘महाराष्ट्र केसरी’

अहमदनगर, दि. २८ - कुस्तीतील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा किताब जळगावच्या विजय चौधरीने पटकावला आहे. रविवारी पुण्याच्या सचिन येलबरसोबत झालेल्या अंतिम सामन्यात...

११०० कोटींच्या कामांसाठी दिली १०० काेटींची अाॅफर

जामनेर - आघाडी शासनाच्या काळात जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून ७० कोटींच्या कामांचे टेंडर वाढवून ३७२ काेटी रुपयांपर्यंत करण्यात अाले. राज्यात भाजप-शिवसेनेचे...

IIT डायरेक्टरच्या राजीनामा

नवी दिल्ली - आयआयटी दिल्लीचे डायरेक्टर रघुनाथ के. शेवगांवकर यांच्या राजीनाम्याच्या मुद्यात नाव आल्यानंतर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्वीटद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. आपण कोणतीही जमीन...

पाथरीला देशात आदर्श बनविणार-खा.प्रफुल पटेलांची ग्वाही

गोंदिया-पाथरी या गावात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. आदर्श ग्राम निर्मितीसाठी पाथरीवासियांचे सहकार्य आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी...
- Advertisment -

Most Read