28.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Mar 12, 2015

केशरी कार्डधारक अन्नधान्य योजनेला स्थगिती-अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरिष बापट

मुंबई – राज्याची आर्थिक परिस्थिती ठिक नाही. त्यामुळे आघाडी सरकार १२० कोटींचा भार उचलून १ कोटी ७० लाख केशरी कार्डधारकांना देत असलेल्या अन्नधान्य योजनेला...

विठुरायाच्या पुजारी निवडीसाठी परीक्षा

- वृत्तसंस्था पंढरपूर : सर्वच परीक्षा ठराविक अभ्यासक्रमावर घेतल्या जातात. मात्र देवाची पूजा आणि नित्योपचार करण्यासाठी परीक्षा असू शकते, हे मात्र थोडे नवलच...

पैसे द्यायला तुम्ही तिजोरीत काही ठेवलंय कुठं? – खडसेंचा सवाल

मुंबई-शेतकऱयांना मदत द्यायला, तुम्ही तिजोरीत काही शिल्लक ठेवलंय कुठं, असा सवाल विचारत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विरोधकांचे कान टोचले. विधान परिषदेमध्ये अवकाळी पाऊस,...

केंद्रीय कर्मचा-यांची निवृत्ती ६० व्या वर्षीच

नवी दिल्ली - केंद्र सरकारी कर्मचा-यांची सेवानिवृत्तीची मर्यादा ६० वर्षेच आहे. त्यात घट अथवा वाढ करण्याचा विचार नाही, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र...

राष्ट्रवादीची उमेदवारी आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना जाहीर

मुंबई- माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांना पक्षाने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील राज्यातील 12 नेत्यांचा समावेश

भाजपचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 12 नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू,...

20 हजार अनधिकृत घरे नियमित करणार!

मुंबई- राज्यातील फडणवीस सरकारने नवी मुंबईतील सुमारे 20 हजार अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या पुढील महिन्यात निवडणुका होत...

मसरत विरोधात चौकशीचे आदेश- राजनाथसिंह

- वृत्तसंस्था नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरचा फुटीरतावादी नेता मसरत आलम याच्यावर लक्ष ठेवण्याबरोबरच त्याच्याविरोधात असलेल्या 27 गुन्ह्यांबाबत कडक चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत, असे...

सावकारी कर्जमाफी नाहीच, सरकारने शेतक-यांची घोर फसवणूक केली- अजित पवार

मुंबई- नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात शेतक-यांनी सावकारांकडून घेतलेले 350 कोटींचे कर्ज माफीची घोषणा केली मात्र, शेतक-यांचे कर्ज माफ केलेच नाही. फडणवीस सरकारने अशी घोषणा करून...

.तर मला जरूर फाशी द्या- मार्कंडेय काटजू

वृत्तसंस्था नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत वादग्रस्त केल्याप्रकरणी तीव्र निषेध करणारा ठराव राज्यसभेने मंजूर केला असून, मला हे मंजूर नाही....
- Advertisment -

Most Read