Daily Archives: Mar 28, 2015
शिक्षण, संशोधनाचा भावार्थ समजुन परिवर्तनाची सुरूवात करा-ना.गडकरी
BerarTimes - 0
औरंगाबाद :-जागतिक स्तरावर भारतीची गरीब लोकाचा श्रीमंत देश अशी निर्माण झालेली ओळख पुसुन ज्ञान,विज्ञान व पुसुन ज्ञान,विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर निर्माण झालेल्या प्रगतशील देश...
भूसंपादन विधेयक काँग्रेसला अमान्य सोनियांनी सुनावले
BerarTimes - 0
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेले सुधारित भू-संपादन विधेयक काँग्रेसला मान्य नसून शेतक-यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाहीत, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी...
नाशकात वीज पडून दोन ठार, १५ जखमी
BerarTimes - 0
वृत्तसंस्था
नाशिक-जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वार्यासह आलेल्या मुसळधार पावसासोबतच वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला असून, अन्य १५ जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारी सायंकाळपासून नाशिक जिल्ह्याला अवकाळी...
मिझोरम राज्यपालांची हकालपट्टी
BerarTimes - 0
वृत्तसंस्था
नवी दिल्ली-केंद्र सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेऊन आपल्या संभाव्य हकालपट्टीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे मिझोरमचे राज्यपाल अझीज कुरेशी यांची आज शनिवारी पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात...
झारखंडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान
BerarTimes - 0
लटेहर(झारखंड) – झारखंडमधील लटेहर जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. यावेळी चकमकीदरम्यान एक महिला नक्षलवादी...
जनता परिवार एकत्र येणारच – नितीश कुमार
BerarTimes - 0
पाटणा – विखुरलेला जनता परिवार पुन्हा एकत्र येणार असून, ती प्रक्रिया सुरु आहे असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी सांगितले.
जनता परिवाराच्या विलीनीकरणाबद्दल कोणतीही...
सायना बनली वर्ल्ड नंबर वन खेळाडू
BerarTimes - 0
नवी दिल्ली -सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये जागतिक स्तरावर पहिले रँकिंग प्राप्त केले असून या स्थानावर हक्क सांगणारी ,विश्वविक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू...
‘रेल्वेने नाकारली आंबेडकर जयंतीची सुटी’
BerarTimes - 0
नागपूर--दरवर्षी १४ एप्रिल रोजी देण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुटी रद्द करून केंद्रात सत्तारुढ भाजप सरकारने आपल्या मनुवादी प्रवृत्तीचा परिचय करून दिला आहे,...
जात पडताळणी होणार सोपी-राज्यमंत्री दिलीप कांबळे
BerarTimes - 0
मुंबई-जात पडताळणीसाठी सध्या १९५० पासूनचे पुरावे द्यावे लागतात, त्यामुळे उमेदवारास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आंध्र प्रदेशच्या धर्तीवर पडताळणीची प्रक्रिया सुटसुटीत करण्याचा राज्य...
अपरिहार्य कारणास्तव ग्रामपंचायत निवडणुका स्थगित
BerarTimes - 0
मुंबई – राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या ८ हजार १०८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित...
- Advertisment -
Most Read
© 2023, BerarTimes