30.4 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Mar 28, 2015

शिक्षण, संशोधनाचा भावार्थ समजुन परिवर्तनाची सुरूवात करा-ना.गडकरी

औरंगाबाद :-जागतिक स्तरावर भारतीची गरीब लोकाचा श्रीमंत देश अशी निर्माण झालेली ओळख पुसुन ज्ञान,विज्ञान व पुसुन ज्ञान,विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर निर्माण झालेल्या प्रगतशील देश...

भूसंपादन विधेयक काँग्रेसला अमान्य सोनियांनी सुनावले

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेले सुधारित भू-संपादन विधेयक काँग्रेसला मान्य नसून शेतक-यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाहीत, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी...

नाशकात वीज पडून दोन ठार, १५ जखमी

वृत्तसंस्था नाशिक-जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वार्‍यासह आलेल्या मुसळधार पावसासोबतच वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला असून, अन्य १५ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळपासून नाशिक जिल्ह्याला अवकाळी...

मिझोरम राज्यपालांची हकालपट्टी

वृत्तसंस्था नवी दिल्ली-केंद्र सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेऊन आपल्या संभाव्य हकालपट्टीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे मिझोरमचे राज्यपाल अझीज कुरेशी यांची आज शनिवारी पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात...

झारखंडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान

लटेहर(झारखंड) – झारखंडमधील लटेहर जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. यावेळी चकमकीदरम्यान एक महिला नक्षलवादी...

जनता परिवार एकत्र येणारच – नितीश कुमार

पाटणा – विखुरलेला जनता परिवार पुन्हा एकत्र येणार असून, ती प्रक्रिया सुरु आहे असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी सांगितले. जनता परिवाराच्या विलीनीकरणाबद्दल कोणतीही...

सायना बनली वर्ल्ड नंबर वन खेळाडू

नवी दिल्ली -सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये जागतिक स्तरावर पहिले रँकिंग प्राप्त केले असून या स्थानावर हक्क सांगणारी ,विश्‍वविक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू...

‘रेल्वेने नाकारली आंबेडकर जयंतीची सुटी’

नागपूर--दरवर्षी १४ एप्रिल रोजी देण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुटी रद्द करून केंद्रात सत्तारुढ भाजप सरकारने आपल्या मनुवादी प्रवृत्तीचा परिचय करून दिला आहे,...

जात पडताळणी होणार सोपी-राज्यमंत्री दिलीप कांबळे

मुंबई-जात पडताळणीसाठी सध्या १९५० पासूनचे पुरावे द्यावे लागतात, त्यामुळे उमेदवारास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आंध्र प्रदेशच्या धर्तीवर पडताळणीची प्रक्रिया सुटसुटीत करण्याचा राज्य...

अपरिहार्य कारणास्तव ग्रामपंचायत निवडणुका स्थगित

मुंबई – राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या ८ हजार १०८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांपैकी ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित...
- Advertisment -

Most Read