31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 30, 2015

पाणलोटामुळे बासीपारच्या शेतकऱ्यात आली आर्थिक सुबत्ता

शेती करीत असतांना आवश्यक असलेले पाणी व उत्कृष्ट माती असणे गरजेचे आहे. शेतीमध्ये दर्जेदार पीक घेण्यासाठी पाणी व माती हे घटक अत्यंत महत्वाची भूमिका...

मातामृत्यू, बालमृत्यू रोखण्यासाठी स्किल लॅब सज्ज

गरोदरपणात तसेच प्रसूतीदरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर प्रशिक्षित मनुष्यबळाच्या सहाय्याने नक्की मात करता येईल. या दृष्टीकोनातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात...

ओबीसी जनगणनेला घेऊन कृती समितीने दिले निवेदन

चंद्रपूर- दर दहा वर्षांनी जणगणना होत असते. घटनेच्या कलम ३४१ व ३४२ कलमानुसार अनुसूचित जाती व जमातीची जणगणना होत असते. परंतु कलम ३४० नुसार...

कर्जबुडव्यांची कुंडली बँकांना मिळणार एकाच ठिकाणी

मुंबई, - कर्जबुडव्यांना चाप लावण्यासाठी आता रिझर्व्ह बँकेनेच कंबर कसली आहे. देशातील बँकांना कर्जबुडव्यांची सहज आणि तत्काळ माहिती उपलब्ध व्हावी म्हणून रिझर्व्ह बँक कर्जदारांची...

मतदानयंत्रावर झळकणार उमेदवारांचे फोटो

वृत्तसंस्था, मुंबई-निवडणूक जवळ आली प्रतिस्पर्ध्याला हरविण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यातच काही जण आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरविण्यासाठी त्याच नावाचा दुसरा उमेदवार उभा करून मतं खाण्याचा प्रकारही...

शेअर बाजाराने गमावले 1 लाख कोटी

मुंबई - मध्य-पूर्व आशियातील राजकीय तणावामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने तब्बल 802 अंश गमावले आहेत. बाजारातील गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वांत मोठी घसरण असून,...

सरकारकडे नाही निराधार बालकांची आकडेवारी

मुंबई – महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी राज्यातल्या निराधार बालकांची आकडेवारी राज्य सरकारकडे नसल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. विद्या ठाकूर यांनी ही माहिती...

पिंपरीत राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे – भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्याच्या उद्देशाने अन्य राजकीय पक्षांना आतापासूनच खिंडार पाडण्यास सुरूवात केली असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दुसर्‍या...

विकास करण्याऐवजी शहराचा बट्याबोळ केला -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण

औरंगाबाद : ­ महानगरपालिकेत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपने शहराचा कोणताही विकास केला नाही. त्यांनी शहराचा विकास करण्याऐवजी शहराचा पूर्णपणे बट्याबोळ...

केंद्रीय पर्यावरण व वने विभागातील सचिवांना जामीनापत्र वॉरंट

नागपूर : कोळसा नमुना तपासणीबाबत दिलेल्या आदेशांना गांभीर्याने न घेतल्याने नाराज झालेल्या नॅशनल ग्रीन टिड्ढब्युनलने केंद्रीय पर्यावरण व वने विभागातील सचिवांना जामीनापत्र वॉरंट बजावला...
- Advertisment -

Most Read