30.4 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: May 4, 2015

हजारो पुस्तकांपेक्षा बुद्धांचा एकच विचार भारी, यातूनच होईल युद्ध मुक्ती- पंतप्रधान

नवी दिल्ली- गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला संकटातून सावरण्याची शिकवण दिली. बुद्धांच्या विचारांशिवाय 21वे शतक शक्य नसल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बुद्ध पोर्णिमानिमित्त...

कवठे एकंदमध्ये शोभेची दारू बनविणाऱया कारखान्यात स्फोट, सहा ठार

सांगली, दि. ४ - सांगलीतील कवठे एकंद येथे शोभेची दारु बनवणा-या कंपनीत भीषण स्फोट झाल्याने पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली....

मध्य प्रदेशात 35 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

वृत्तसंस्था भोपाळ- मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात सोमवारी दुपारी एक खासगी बस दुर्घटनेची शिकार झाली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून बस पुलावरून खाली कोसळली. बस उलटताच तिला...

जवानांना पॉलीमर बुलेटप्रुफ जॅकेट देण्याचा विचार -गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे

गडचिरोली : दुर्गम भागात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस जवानांना देण्यात येणारे बुलेटप्रुफ जॅकेट सात किलो वजनाचे असल्यामुळे ऑपरेशन प्रसंगी अडचण निर्माण होते. ही बाब लक्षात...

राज्यांच्या अधिकारांना कात्री

नवी दिल्ली दि.4: : आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांच्या निलंबनासंबंधी राज्यांच्या अधिकारांना कात्री लावली असून, केंद्राने निश्चित केलेल्या नव्या नियमानुसार अशा अधिकाऱ्यांना आढावा समितीच्या...

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘कोर्ट’ला सुर्वणकमळ

वी दिल्ली- दिल्लीत रविवारी झालेल्या शानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ...

शेतकऱ्यांना वाढीव मदतीचा विचार-मुख्यमंत्री

नागपूर दि.4: 'शेतकऱ्यांना​ दिल्या जाणाऱ्या वाढीव मदतीचे परिपत्रक काढून मागे घेण्यात आले होते. मदतीसंदर्भात केंद्राने नवे निकष लागू केले आहेत. या निकषाचा अभ्यास करून,...

गोवंश हत्याबंदीविरुद्ध १९ मे पासून आंदोलन

गोंदिया,दि.4-:भाजप-शिवसेना कायद्याला न जुमानता गोवंश हत्याबंदी कायदा आणत आहे. तसा मसुदा राज्यपालांकडे पाठवण्यात आला. गोवंश हत्याबंदी कायद्याच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने १९ मे...

गडकरींच्या भानगडी उघड करू! राजू शेट्टी

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्हा बँक, राज्य बँक, महानंद, साखर कारखान्यात केलेल्या घोटाळ्यांचे ट्रॅक्टरभर पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा नेत्यांनी नागपूर अधिवेशनावर मोर्चा...

मोदींचे आश्‍वासन निवडणुकीपुरतेच- गोपालदास अग्रवाल

गोंदिया : केंद्र व राज्यात काँग्रेसची सत्ता असताना क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही भरपूर निधीची व्यवस्था केली. मात्र आता भाजपच्या शासनात संपूर्ण प्रशासनच ठप्प पडले आहे....
- Advertisment -

Most Read