35.8 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Jul 16, 2015

युवावर्गाला स्वावलंबी व रोजगार प्राप्तीसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आवश्यक – डॉ. विजय सूर्यवंशी

गोंदिया, दि.१६ : वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आवश्यक...

जिल्‍हाधिकारी डॉ.सूर्यवंशींनी केली गोंदिया शहराची पाहणी

गोंदिया, दि.१६ : गोंदिया शहरातील काही भागाची पाहणी करुन साचलेली घाण व कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना...

भूविकास बँकेबाबत राज्य शासनामार्फत धोरणात्मक निर्णय- दादाजी भुसे

मुंबई, दि.१६-भूविकास बँकेचे पुनरुज्जीवन करण्याबाबत गठित करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे भूविकास बँकेबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी...

102 व्या दीक्षान्तसाठी लोकसभा अध्यक्षांना आमंत्रण!

नागपूर दि.१६- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 102 व्या दीक्षान्त समारंभासाठी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले आहे. यासंदर्भात...

नक्षलवाद्यांनी जाळले मालेवाडातील वन विभागाचे कार्यालय

गडचिरोली,दि.१६ -बुधवारी छत्तीसगडमधील विजापूर जिल्हयात नव्याने भरती झालेल्या चार पोलिसांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्हयातील मालेवाडा येथील वन विभागाचे कार्यालय आज...

जि.प.अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून राष्ट्रवादी-कॉंग्रेसमध्ये पडली फूट

स्थानिक आमदाराच्या दबावापुढे कॉंग्रेशश्रेष्ठी गुडघे टेकणार? निवडणकीसाठी आलेला पक्षनिधी वाटपातही केला घोळ प्रदेशाध्यक्षाने मागविला पर्यवेक्षकाकडून अहवाल तटस्थ राहणाऱ्या सदस्यांची भूमिका संशयास्पद गोंदिया दि.१६- नुकत्याच पार पडलेल्या गोंदिया जिल्हा...

मोदी के काशी दौरे पर 40 करोड़ बर्बाद

दौरा तो हुआ नही, बन सकते थे 40 हजार टॉयलेट वाराणसी- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चौथी बार भी बीएचयू के ट्रॉमा सेंटर का उद्घाटन नहीं कर...

८१ वर्षाच्या वृद्धेला गाईने दिले जीवनदान

चेन्नई - चेन्नईच्या ८१ वर्षीय वृद्धेला गायीमुळे जीवनदान मिळाले आहे. यावृद्धेला गायीच्या ह्रदयापासून तयार केलेले हार्ट व्हॉल्व बसविण्यात आले. या महिलेची प्रकृती स्थिर...

आम्ही काय झक मारायला आलो का – आमदार बंब

मुंबई - शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत चार दिवस विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणा-या विरोधकांवर भाजपचे आमदार प्रशांत बंब जाम भडकले....

भारताने 60 वर्षांत काहीही केले नाही- नारायणमूर्ती

बंगळुरु (वृत्तसंस्था) - गेल्या 60 वर्षांत जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, असे एकही संशोधन भारताने केलेले नाही, असे इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!