43.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Oct 14, 2015

काश्‍मीरमध्ये लष्करी तळावर ग्रेनेड हल्ला

वृत्तसंस्था श्रीनगर- दि. १४-कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जवान जखमी झाल्याची घटना आज (बुधवार) दुपारी घडली. हिहामा येथे लष्करी तळावर दुपारी...

भारताचा विजयोत्सव, दक्षिण आफ्र‍िकेला 22 धावांनी हरवले

वृत्तसंस्था इंदूर, दि. १४ - कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शानदार खेळीमुळे आणि गोलंदाजांच्या कामगिरीमुळे दुस-या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर २२ धावांनी विजय मिऴवला. ...

राज्य सरकार गंभीर नाही – शरद पवार

मुंबई,दि. १४ - महाराष्ट्रात अभूतपूर्व असा दुष्काळ पडला आहे. मात्र, राज्य सरकार दुष्काळाबाबत अजिबात गंभीर नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर दुष्काळयात्रा काढणार आहे...

पहिल्यांदाच मिळणार नक्षली कारवायांतील आपद्‌ग्रस्तांनाही मदत

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.14-पुर्व विदर्भ म्हटले की,नक्षली कारवायांनी नेहमीच हादरलेला.गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर या जिल्ह्यात सातत्याने होणार्या नक्षल्यांच्या कारवायामूळे शासकीय व निमशासकीय खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान व्हायचे.पण त्या नुकसानीची...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर 14 हजार कोटी खर्च होणार

गोंदिया,दि.14-राज्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या संख्येत वाढ करण्यासोबतच सध्या असलेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबविण्याचा निर्णय...

नागपूरात पोचले श्रीलकेंतील भगवान बुध्दांचे पवित्र अस्थी कलश

नागपूर,दि. १४ -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वी जयंती वर्षा निमित्ताने श्रीलंका येथील पुरातत्व विभागाने जतन करून ठेवलेल्या भगवान बुद्धाच्या पवित्र अस्थी दर्शनासाठी नागपूर...

जेष्ठ वकील श्रीहरी अणे यांची राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती

मुंबई-दि.14- राज्य सरकारला कायदेविषयक सल्ला देणाऱ्या महाधिवक्तापदावर (ऍडव्होकेट जनरल) विदर्भातील जेष्ठ वकील श्रीहरी अणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे महाधिवक्ता व ज्येष्ठ...

पंजाबमध्ये हिंसाचार,१५ जखमी

वृत्तसंस्था भटिंडा, दि. १४ - 'गुरू ग्रंथ साहेब' या धार्मिक ग्रंथाची विटंबना झाल्याच्या अफवेनंतर पंजाबमधील कोटकपूरा येथे शीख आंदोलक रस्त्यावर उतरून झालेल्या...

जलयुक्त शिवार अभियान आता लोकसहभागातून राबविणार

अभियान होणार लोकचळवळ जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. राज्यात वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी हा कार्यक्रम सन २०१४-१५ या...

सीबीआयने केली पीडीएमसीची चौकशी

अमरावती दि.१४: येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाची मंगळवारी सीबीआयच्या पथकाने चौकशी सुरु केली. अधिकारी व कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. चौकशीबाबत पूर्णत: गोपनीयता ठेवण्यात आली...
- Advertisment -

Most Read