38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Nov 8, 2015

बिहारच्या जनतेने देशाला नवी दिशा दाखवली – शरद पवार

नवी दिल्ली,दि,8-“बिहारची जनता विचाराने श्रीमंत आहे. देशाला नवी दिशा दाखवली त्याबद्दल बिहारच्या जनतेचे मन:पूर्वक आभार आणि नितिश कुमार, लालु प्रसाद यादव, शरद यादव आणि...

राज्य शासनाची धान खरेदी केंद्राची घोषणा फसवी-आ.जैन

गोंदियादि. ८- : १ नोव्हेंबरपासून राज्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची राज्य शासनाने केलेली घोषणा फसवी ठरल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेंद्र जैन...

कालिदास महोत्सव दरम्यान ‘प्रेस फोटोग्राफर्स’चे छायाचित्र प्रदर्शन

नागपूर, दि. ८- कालिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ व कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास महोत्सव २० ते २३...

लोकसहभागातूनच विकासाला गती मिळेल- डॉ.एस.एन. सुब्‍बाराव

वर्धा   दि. ८: सामान्‍य मानसाचा विकास हे ध्येय समोर ठेवून विकासाच्‍या प्रत्‍येक प्रक्रियेत लोकसहभाग वाढविल्‍यास जनतेमध्‍येही आपल्‍या विकासाबद्दलची जागृतता व राष्‍ट्रीय एकात्‍मतेची भावना निर्माण...

नागपूरात रेशीमबागेत कॉंग्रेसचा जल्लोष

नागपूर दि. ८:- बिहारमधील महाआघाडीच्या विजयाचा जल्लोष नागपुरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रेशीमबाग येथे फटाके वाजवून साजरा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार व गोळवलकर स्मारक परिसराच्या जवळ...

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गाव टंचाईमुक्त करु- मुख्यमंत्री

नागपूर दि. ८: माझ्या गावात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब माझ्या मालकीचा आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडवून माझ्या गावचे शिवार जलयुक्त करण्याचा संकल्प प्रत्येकाने करण्याचे आवाहन...

चार वर्षे सेनेची, एक वर्ष भाजपाचे

मुंबई :दि. ८- कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौरपद चार वर्षे शिवसेनेला तर एक वर्ष भाजपाला देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे...

कंदील घेऊन वाराणसीमध्‍ये शोधणार विकास-लालू यादव

वृत्तसंस्था  पाटणा (बिहार) दि. ८ -बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी गळाभेट घेऊन एकमेकांचे अभिनंदन केले. लालू यादव...

बिहारमधील भाजपचा पराभव म्हणजे मोदींचीच हार – संजय राऊत

मुंबई, दि. ८ - 'बिहारमध्ये मोदींच्या नावाने निवडणूका लढण्यात आल्या, त्यामुळे हा पराभव म्हणजे मोदींचीच हार आहे' असे सांगत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपाला...

बिहारमध्ये पुन्हा नितीशराज

पाटणा, दि. ८ - बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू पक्षाला राजदपेक्षा कमी जागांवर आघाडी मिळाली असली तरी बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर नितीशकुमार यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे....
- Advertisment -

Most Read