Daily Archives: Mar 27, 2016
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू
BerarTimes - 0
नवी दिल्ली, दि. २७ - उत्तराखंडमध्ये उद्या होणा-या विश्वासदर्शक ठरावाआधीच केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. मुख्यमंत्री हरीश रावत सोमवारी विधानसभेत बहुमत...
विदर्भाच्या आंदोलनासाठी राजीनामा देऊ- आ. डॉ. आशिष देशमुख
BerarTimes - 0
कोंढाळी/ नागपूर : : मी भाजपचा असलो तरी आधी विदर्भाचा पुत्र आहे. त्यामुळे वेळ पडल्यास विदर्भाच्या आंदोलनासाठी राजीनामा देऊ, अशी घोषणा काटोलचे आ. डॉ....
आर.पी.चंद्रिकापुरे :शालेय जीवनापासून पाण्याचे महत्व कळावे
BerarTimes - 0
गोंदिया : पाण्याचे महत्व व त्याचे संबर्धन आज काळाची गरज झाले आहे. पाणी आहे तर आपण आहो याकरिता पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा प्रत्येक थेंब...
सालईखुर्द ते नेरला रस्त्यासाठी जनआंदोलनाचा ईशारा
BerarTimes - 0
तुमसर : सालईखुर्द ते नेरला आंधळगाव रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेकदा संबंधीत विभागाला निवेदन देवूनही रस्त्याची दुरूस्ती होत नसून येत्या आठ दिवसाच्या आत खडीकरणास सुरूवात...
घरकुलाचे बिल रखडल्याने आत्महत्येचा प्रयत्न
BerarTimes - 0
भंगाराम (तळोधी) : गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बिल न मिळाल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभाराला कंटाळून होळीच्या दिवशी विष प्राशन...
विशुद्धसागर महाराज आज गोंदियात
BerarTimes - 0
गोंदिया : दिगंबर जैन समाजचे संत आचार्य १0८ श्री विशुद्धसागरजी महाराज यांचे आपल्या संघातील मुनींसह रविवारी (दि.२७) बालाघाट-रजेगाव मार्गे गोंदिया जिल्ह्यात आगमन होत आहे.
आचार्य...
लोकसहभागातून ग्रामस्तरावर जलसमृद्धी व्हावी
BerarTimes - 0
भंडारा : योग्य व्यवस्थापनाअभावी ग्रामीण भागात पाण्याचा मोठ्या प्रमाणावरअपव्यय होतो. यामुळे अशा अपव्यय होणाऱ्या पाण्याचे वेळीच व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. याकरिता ग्रामीण भागात लोकसहभागातून...
गतिमाम पाणलोट, लाखो रुपये पाण्यात
BerarTimes - 0
आमगाव : कोरडवाहू शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून शासननाने लाखो रुपये खर्च करुन बंधारे बांधले. मात्र, तयार झालेले बंधाऱ्यांचे आयुष्य एकदोन वर्षाच्या वर राहत नसल्याने शेतकऱ्यांना...
वाहतूक पोलिसाची दादागिरी;सीएला बेदम मारहाण
BerarTimes - 0
नागपूर : हेल्मेट का घातले नाही म्हणून एका सी.ए. असलेल्या तरुणाशी वाद घालून त्याला वाहतूक शाखेच्या पोलिसाने बेदम मारहाण केली. प्रकरण एवढ्यावरच न थांबवता...
शेतकरी आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा- विरोधकांची मागणी
BerarTimes - 0
मुंबई - मंत्रालयाच्या दारात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संतप्त विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उडविली.परिणामी, राजकारण तापण्याचे संकेत...
- Advertisment -
Most Read
© 2023, BerarTimes