29.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Mar 27, 2016

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

नवी दिल्ली, दि. २७ - उत्तराखंडमध्ये उद्या होणा-या विश्वासदर्शक ठरावाआधीच केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. मुख्यमंत्री हरीश रावत  सोमवारी विधानसभेत बहुमत...

विदर्भाच्या आंदोलनासाठी राजीनामा देऊ- आ. डॉ. आशिष देशमुख

कोंढाळी/ नागपूर : : मी भाजपचा असलो तरी आधी विदर्भाचा पुत्र आहे. त्यामुळे वेळ पडल्यास विदर्भाच्या आंदोलनासाठी राजीनामा देऊ, अशी घोषणा काटोलचे आ. डॉ....

आर.पी.चंद्रिकापुरे :शालेय जीवनापासून पाण्याचे महत्व कळावे

गोंदिया : पाण्याचे महत्व व त्याचे संबर्धन आज काळाची गरज झाले आहे. पाणी आहे तर आपण आहो याकरिता पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा प्रत्येक थेंब...

सालईखुर्द ते नेरला रस्त्यासाठी जनआंदोलनाचा ईशारा

तुमसर : सालईखुर्द ते नेरला आंधळगाव रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेकदा संबंधीत विभागाला निवेदन देवूनही रस्त्याची दुरूस्ती होत नसून येत्या आठ दिवसाच्या आत खडीकरणास सुरूवात...

घरकुलाचे बिल रखडल्याने आत्महत्येचा प्रयत्न

भंगाराम (तळोधी) : गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बिल न मिळाल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभाराला कंटाळून होळीच्या दिवशी विष प्राशन...

विशुद्धसागर महाराज आज गोंदियात

गोंदिया : दिगंबर जैन समाजचे संत आचार्य १0८ श्री विशुद्धसागरजी महाराज यांचे आपल्या संघातील मुनींसह रविवारी (दि.२७) बालाघाट-रजेगाव मार्गे गोंदिया जिल्ह्यात आगमन होत आहे. आचार्य...

लोकसहभागातून ग्रामस्तरावर जलसमृद्धी व्हावी

भंडारा :  योग्य व्यवस्थापनाअभावी ग्रामीण भागात पाण्याचा मोठ्या प्रमाणावरअपव्यय होतो.  यामुळे अशा अपव्यय होणाऱ्या पाण्याचे  वेळीच व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. याकरिता ग्रामीण भागात लोकसहभागातून...

गतिमाम पाणलोट, लाखो रुपये पाण्यात

आमगाव : कोरडवाहू शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून शासननाने लाखो रुपये खर्च करुन बंधारे बांधले. मात्र,  तयार झालेले बंधाऱ्यांचे आयुष्य एकदोन वर्षाच्या वर राहत नसल्याने शेतकऱ्यांना...

वाहतूक पोलिसाची दादागिरी;सीएला बेदम मारहाण

नागपूर : हेल्मेट का घातले  नाही म्हणून एका सी.ए. असलेल्या तरुणाशी वाद घालून त्याला वाहतूक शाखेच्या पोलिसाने बेदम मारहाण केली. प्रकरण एवढ्यावरच न थांबवता...

शेतकरी आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा- विरोधकांची मागणी

मुंबई - मंत्रालयाच्या दारात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संतप्त विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उडविली.परिणामी, राजकारण तापण्याचे संकेत...
- Advertisment -

Most Read