35.8 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Apr 26, 2016

बीजीडब्लू रुग्णालय; आयुष विभागाच्या शासकीय पुस्तकातून धार्मिक प्रचार

गोंदिया-आपला देश धर्मनिरपेक्ष देश असून संसदीय लोकशाही प्रणालीला महत्त्व दिले गेले आहे.परंतु गेल्या काही दिवसापासून शासनाच्या प्रत्येक विभागात धार्मिक प्रभावाचा शिरकाव होताना दिसून येत...

केंद्रीय कृषीमंत्र्यांचे वक्तव्य ही बौद्धिक दिवाळखोरी – धनंजय मुंडे

मुंबई-महाराष्ट्रातील दुष्काळ हा आसमानी नाही तर सुलतानी संकट असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी आज लोकसभेत दुष्काळाच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले. तसेच त्यांनी साखर...

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा- चंद्रकांत पाटील

थकीत पीक कर्जाचे विशेष बाब म्हणून पुनर्गठन करण्यास मान्यता देण्याची भारतीय रिझर्व्ह बँकेस विनंती करणार खरीप 2014 हंगामातील पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या कर्जापैकी थकीत राहणारे...

107 नि:शक्त जोड़ों का विवाह;कृषि मंत्री लेकर पहुंचे बारात

 बालाघाट -जिला प्रशासन द्वारा बालाघाट जिले की समाजिक संस्थाओं एवं स्वयं सेवी संगठनों के सहयोग से 107 नि:शक्त जोड़ों का विवाह सम्पन्न करा कर...

शर्माच्या अटकपूर्व जामिनावर २९ ला निर्णय

दोघांना एमसीआर : यादव हल्ल्यातील आरोपींना २७ पर्यंत पीसीआर गोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्लाप्रकरणी भाजप नगरसेवक शिव शर्मा याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज...

डोंगरगाव परिसरात वाघाचा मृत्यु

सिंदेवाही- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या डोंगरगाव जंगल परिसरात आज सकाळी पुन्हा एका वाघाचा मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे मृतावस्थेत आढळलेला...

गोंदिया रेल्वे स्टेशनवर लाईफ लाईन एक्सप्रेसचे आगमन

४ ते २५ मे पर्यंत मिळणार आरोग्य सेवा उपचार व शस्त्रक्रिया विनामुल्य गोंदिया,दि.२६ : लाईफ लाईन एक्सप्रेसचे २४ एप्रिल रोजी गोंदिया रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. आगमन...

हिवताप नियंत्रणात आणण्यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज – डॉ.रवि धकाते

गोंदिया,दि.२६ : हिवतापाकरीता अतिसंवेदनशील समजण्यात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात हिवताप या आजारावर नियंत्रण मिळविण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना जनतेच्या सहकार्यामुळे यश प्राप्त झाले असून या...

नायब तहसीलदार, तलाठ्यांसह ‘महसूल’चे 15 हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

गोंदिया : गेल्या 32 वर्षात राज्यातल्या तलाठी सज्जाची पुर्नरचना केलेली नाही. याबाबत महसुलमंत्र्यांनी 30 एप्रिलपर्यत सज्जे वाढवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र ते पुर्ण न...

१ मे पासून अदानीला होणारा पाणीपुरवठा बंद

तिरोडा- तालुक्यातील शेतकर्‍यांकरिता वरदान ठरणारा धापेवाडा सिंचन प्रकल्प संकटात सापडला आहे. आता प्रकल्पात ४ दशलक्ष घन मीटर पाणी शिल्लक आहे. हे पाणी ३० एप्रिलपर्यंत...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!