25.8 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Monthly Archives: May, 2017

कारका जंगलात चकमक, पोलिसांनी केला भूसुरुंग निकामी

गडचिरोली, दि..३१: कारवाफा उपविभागांतर्गत जारावंडी पोलिस मदत केंद्रातील कारका जंगलात काल दुपारी पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी पोलिसांनी नक्षल्यांनी पेरुन ठेवलेला भूसुरुंग निकामी...

UPSC चा निकाल जाहीर, नंदिनी के. आर. देशात पहिली

मुंबई, दि. 31 - केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत नंदिनी के. आर हिने देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे....

पेट्रोल, डिझेल महागले!

मुंबई, दि. 31 - पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज चढ-उतार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असतानाच आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली...

कु.सानिका गडदे हिला गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार

सांगली /जत ,दि.31-;विश्वभूषण व महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंती व बुध्द जयंती निमित्त भिमराज प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ व्हसपेट ता.जत. जिल्हा सांगली...

रासायनिक एवं औद्योगिक आपत्ति प्रबंधन पर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद का उद्घाटन

मुंबई, 31 मई : महाराष्ट्र के राजस्व, राहत एवं पुनर्वास मंत्री चंद्रकांत पाटील ने यहा कहा कि रासायनिक, औद्योगिक और प्राकृतिक आपदाओं से सफलतापूर्वक निपटने के...

जलयुक्त शिवार योजना देशभर राबविणे गरजेचे -केंद्रीय ग्रामविकास मंत्री तोमर

मुंबई, दि. 31 : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतील जलयुक्त शिवार अभियान आणि सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना पूर्ण देशात राबविणे गरजेचे असल्याचे केंद्रीय...

दोन वर्षात दोन हजार तलावातील गाळ काढून दुरुस्तीची कामे करणार-पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.३१ : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना पाणीसाठे वाढविण्यासोबतच शेतीची उत्पादकता देखील वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या आपल्या...

वैयक्तिक शौचालयांच्या दुरुस्तीला मनरेगातून सहकार्य मिळणार

मुंबई, दि. 31: स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी तसेच वापरात नसलेल्या शौचालयांची दुरुस्ती करुन ती उपयोगात आणण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे...

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेला मंत्रीमंडळांची मंजूरी

मुंबई,दि.31 - शेतीमालाचे मूल्यवर्धन, उत्पादित अन्न पदार्थांच्या गुणवत्तेत वाढ, शेतमालाच्या काढणीनंतरचे नुकसान कमी करणे, बाजारपेठेची निर्मिती यांसह ऊर्जा बचतीसाठीच्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण, प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची निर्यात...

निर्जंतुकीकरण न केल्याने 4 बालकं दगावली!

अमरावती,दि.31: डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयातील 4 नवजात शिशूंच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक चौकशी अहवाल समोर आला आहे.निर्जंतुकीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचं उघड झाले आहे.अतिदक्षता...
- Advertisment -

Most Read