31.4 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: May 5, 2017

युवकांसह अधिकारी, पदाधिकारीही झाले स्वच्छता अभियानात सहभागी

गोरेगाव,दि.5 : अखिल विश्‍व गायत्री परिवाराच्या वतीने निर्मल गंगा जन अभियानातंर्गत स्वच्छता व जलस्रोत शुद्धीकरण कार्यक्रम २ मे रोजी गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला...

आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ – केंद्रीय आरोग्यमंत्री

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या मागणीसंदर्भात आणि आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. जे.पी. नड्डा यांनी आज...

अकाल रहित महाराष्ट्र का सपना होगा साकार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्धा, दि. ५ :  राज्य सरकार जलयुक्त भागों तथा वॉटर शेड के माध्यम से प्रकृति की क्षमता को पुनर्जीवित करने का काम बड़े जोर...

गडचिरोली येथील जखमी जवानांची मुख्यमंत्री फडणवीसानी घेतली भेट

नागपूर, दि. 5 :  गडचिरोली येथे भूसुरुंग स्फोटात जखमी झालेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जखमी जवानांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज क्युअर इट रुग्णालयात जावून भेट...

कला ही दैवी देणगी नसून सहजप्रवृत्ती होय-सुधाकर गायधनी

विभागीय माहिती केंद्रामध्ये व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन नागपूर, दि. 5 :  व्यंगचित्र एक कला आहे. तसेच मानवाच्या सृजनशिलतेचा तो एक अविष्कार आहे. प्रयत्नाने व प्रतिभेने या कलेची...

वृक्ष लागवडीसोबतच संगोपनाचे नियोजन करावे- अभिमन्यू काळे

गोंदिया,दि.५ : पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वृक्षांचे महत्व अनन्यसाधारण आहे. पाण्याची सहज उपलब्धता असणाऱ्या कालव्याच्या दुतर्फा भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. विविध यंत्रणांनी वृक्ष...

जलक्रांतीसाठी प्रशासकीय यंत्रणेने जीव ओतून काम करावे- मुख्यमंत्री

Ø  वर्धा जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक नागपूर, दि 5 :- जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात जनतेमध्ये प्रचंड उत्साह असून लोकसहभागही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. या...

…अखेर ‘त्या’ गाडीवरील दिवा उतरला!

बेरार टाईम्सचा दणका गोंदिया,दि.०५- व्हीव्हीआयपी संस्कृती मोडीत काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पावले उचलली. त्याच्या आवाहनाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद ही मिळाला. असे असताना राज्य उत्पादन शुल्क...

दुष्काळमुक्त महाराष्ट्र हेच आमचे ध्येय- मुख्यंमंत्री

वर्धा दि 5 :- दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. शासन पुन्हा जलयुक्त शिवारच्या माध्यमातून निसर्गाशी मैत्री करतेय.वाटरशेड च्या माध्यमातून नैसर्गिक क्षमता पुनरुज्जीवित करन्यायासाठी मायथा ते...

डोंगरगढ मंदिर की दुकाने आग मे भस्म

डोंगरगढ़ 5 मई- स्थित मां बम्लेश्वरी मंदिर में शुक्रवार सुबह भीषण आग लगने से व्यापारियों को काफी नुकसान पहुंचा है।रायपुर. डोंगरगढ़ स्थित मां बम्लेश्वरी...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!