38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jun 8, 2017

उत्तम व्यक्तिमत्व असणं ही अमूल्य संपत्ती – प्रशांत वाघाये

लाखनी,दि.08-व्यक्तिमत्व हे प्रत्येकाला हवहवसं वाटते, उत्तम व्यक्तिमत्व आकार घेण्यासाठी सकारात्मक विचारांना दिशा देने गरजेचे आहे, असे प्रतिपादन व्यक्तिमत्व विकास विषयाचे अभ्यासक प्रशांत वाघाये यांनी केले....

बातमीची विश्वसनीयता जपण्यासाठी पत्रकारांनी दक्ष राहावे -फडणवीस

मुंबई, दि. 8 : आजचा काळ हा बातम्यांच्या निर्मितीचा काळ आहे.समाजमाध्यमांतून अनेक बातम्या त्यांची विश्वसनीयता न तपासता दिल्या जातात. अशा वेळी पत्रकारांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे...

एमटीडीसी करणार अंबाझरी तलावाचा मेकओव्हर१९ एकर जागेवर पर्यटन विकास

मुंबई, दि. 8 : नागपूरकरांच्या विशेष आकर्षणाचे व पर्यटनाचे केंद्र असलेल्या प्रसिद्ध अंबाझरी तलावाचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) मेकओव्हर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी...

पर्यावरण रक्षणाचा संस्कार शाळांमधून घराघरात जावा- सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ८ : राज्यात १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड होणार असून या कार्यक्रमात राज्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे...

राज्य निवडणूक आयोगाचे नावीन्यपूर्ण उपक्रम भारत निवडणूक आयोगासाठीदेखील उपयुक्त- राज्यपाल राव

मुंबई, दि. 8 : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम भारत निवडणूक आयोगासाठीदेखील उपयुक्त ठरू शकतील, असे गौरवोद्‌गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवणार -मुनगंटीवार

अमरावती,दि.08-वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तत्वज्ञान आजीवन अमलांत आणून त्यांच्या तत्वज्ञानाला, विचारांना हाणी पोचेल असे कृत्य माझ्या हातून घडणार नाही. त्यांचे विचार समाजातील शेवटच्या...

चंद्रपूरात 10 जूनला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दिल्ली अधिवेशनानिमित्त बैठक

चंद्रपूर,दि.-08-राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी कृती समिती व ओबीसीत मोडत असलेल्या सर्व जात संघटनाच्यावतीने येत्या 10 जून रोज शनिवारला जनता महाविद्यालय नागपूर रोड,चंद्रपूरच्या सभागृहात दुपारी 12...

शेतकरी सक्षमीकरणानंतरच देश ‘सुजलाम्-सुफलाम्’ – आ. फुके

गोंदिया,दि.08-जिल्ह्याची ओळख ही तलावांचा जिल्हा म्हणून असूनही या जिल्ह्याची सिंचनाची क्षमता कमी झाली होती. मात्र, आता या तलावातील गाळ काढण्याचे कार्यक्रम हाती घेतल्यानंतर व...

पावसाळ्यात नागरिकांनी सतर्कता बाळगा-महावितरण

गोंदिया,दिय ८ जुन :- महावितरण गोंदिया परिमंडळातर्फे वीज ग्राहकांना कळविण्यात येत आहे की, पावसाळ्यात येणा-या वादळ, वारा, पाट्टस यामुळे महावितरण कंपनीचे लघुदाब, उच्चदाब वाहिणीचे...

सुलभ पीककर्ज अभियान प्रभावीपणे राबवा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 8 : राज्यातील 16 जिल्ह्यांत व्यापारी बँकेच्या सहकार्याने सुलभ पीककर्ज अभियान 2017 प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे...
- Advertisment -

Most Read