34.9 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jun 9, 2017

गोदावरीचे प्रदुर्षण रोखण्यासाठी उपाययोजना करा- ना.कदम

नांदेड दि. 9 :- गोदावरी नदीचे प्रदुषण होऊ नये यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. शहरातील सांडपाणी नाल्यांद्वारे नदीत मिसळू...

विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन होणार प्रसारण ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ रविवारी 

मुंबई, दि. ९ : राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाच्या ‘पाणी’ या विषयावरील पहिल्या भागाचे येत्या रविवारी म्हणजे...

मुख्यमंत्र्यांनी घेतला सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा आढावा

  मुंबई,,दि.9- सामाजिक न्याय विभागाने जात वैधता प्रमाणपत्र देण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करावी तसेच आतापर्यंत वितरित करण्यात आलेली सर्व प्रमाणपत्रे डिजिटल स्वरुपात ठेवण्याची कार्यवाही येत्या...

सहज व सुलभ व्यापारासाठी जीएसटी- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,दि.09- वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदा हा उद्योजकांच्या विरोधात नसून देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी आवश्यक असणा-या एक देश, एक कर, एक बाजार अशा सूत्राला...

मध्यवर्ती निवडणुकीसाठी शिवसेना तयार-पर्यावरण मंत्री कदम

नांदेड,दि.09- मी कर्जमुक्त होणारच हे अभियान शिवसेनेकडून राबविले जात आहे. शिवसंपर्क अभियान हे पक्षाचे अभियान होते. या अभियानाची माहिती घेण्यासाठी मराठवाडा, विदर्भ व खानदेशाच्या...

युवा स्वाभिमानची नागपूर रवीभवनात रविवारला बैठक

गोंदिया,दि.०९- गोंदिया जिल्ह्यातील युवा स्वाभिमान संघटनेचा आढावा घेण्यासाठी उद्या रविवार ११ जून रोजी दुपारी १२ वाजता रविभवन येथे आयोजित करण्यात आली आहे. आढावा युवा...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडून उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती

मुंबई,दि.09 : शेतकऱ्यांनी 1 जूनपासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली या...

स्व. फाल्गुणराव पटोले स्मृती पुरस्काराने बीडीओ जमाईवार सन्मानित

अर्जुनी-मोर,दि.09- कृषी क्षेत्रात राष्ट्रहितार्थ केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल व ग्रामविकासात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल अर्जुनी-मोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण प्रसाद जमाईवार यांना स्व. फाल्गुणराव...

..तर मुख्यमंत्री, नेत्यांचे विमान उडू देणार नाही- बच्चू कडू

औरंगाबाद,दि.09 : "सरकार कलम कसाई आहे. एका निर्णयात लाखो शेतकऱ्यांना मारणारा निर्णय घेतात. 13 जूनला राज्यभर रेल रोको आहे, तरीही सरकारला जाग आली नाही...

बच्चू कडूंना दहशतवादी घोषित करा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी

मुंबई,दि.09: मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याचे वक्तव्य करणारे आमदार बच्चू कडू यांना दहशतवादी घोषित करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.सरकारने आमच्या मागण्या मान्य केला...
- Advertisment -

Most Read