38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jun 14, 2017

१२ लाख ७० हजार रोपटे लावणार: पत्रपरिषदेत जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

गोंदिया ,दि.१४:  जिल्ह्यात १ ते ७ जुलै या काळात १२ लाख ७० हजार रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. त्यात वनविभाग ५ लाख ९० हजार,...

नॉलेज पॉइंट अकॅडमी लाखनी तर्फे गुणवंतांचा सत्कार

लाखनी,दि.14- नॉलेज पॉइंट अकॅडमी लाखनी येथील इयत्ता दहावीच्या (SSC २०१७ च्या) विद्यार्थांचा निकाल १००% लागला असून एकूण ८५ पैकी ५० विद्यार्थी प्रविण्यप्राप्त श्रेणीत उत्तीर्ण...

कर्जाची परतफेड करण्यात महिलांचीच प्रामाणिकता- उषा मेंढे

आमगाव,दि.१४: केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घेतला पाहिजे. बचतगटातील महिला आता संघटीत झाल्या असून स्वावलंबनाच्या दृष्टीने त्या उद्योग व्यवसायाकडे...

आयसीटी योजनेचा नावीन्यपूर्ण उपयोग करणाऱ्या शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक

मुंबई दि 14:   केंद्र पुरस्कृत आयसीटी योजनेंतर्गत शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक या कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार शिक्षणामध्ये आयसीटी योजनेचा नाविन्यपूर्ण उपयोग करणाऱ्या शिक्षकांना...

समाजमनावर होणाऱ्या परिणामांप्रती माध्यमांनी संवेदनशीलता दाखवावी-मुख्यमंत्री

मुंबई, दि. 14 : वृत्तपत्रात छापून आलेल्या वृत्ताचा समाजमनावर होणाऱ्या परिणामांप्रती संवेदनशीलता दाखविण्याची मानसिकता पत्रकारितेतील सर्वांनी प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई...

पालघर जिल्ह्यात 15 जूनपासून पुनरागमन शिबीरांचे आयोजन

मुंबई, दि. 14 : पालघर जिल्ह्यात पावसाळ्याच्या हंगामात आदिवासी बांधवांना पाड्यावर जाऊन धान्य वितरणासाठी धान्य महोत्सव संकल्पना राबविण्यात येणार आहे. दिनांक 15 जून पासून...

पर्यावरणाचे रक्षणासाठी मनुष्याने आपल्या सवयी बदलविल्या पाहिजे-न्या.माधुरी आनंद

गोंदिया,दि.१४ : मनुष्याने निसर्गाला फार हानी पोहचवलेली आहे. त्याचेच वाईट परिणाम आज दिसून येत आहे. कोणत्याही गोष्टीचा अति गैरवापर करणे नुकसानकारकच ठरते. आज मानवाने...

कवडु लोहकरे पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित

चिमूर,दि.14- "पर्यावरण संवर्धन सामाजिक संस्था "चंद्रपुर च्या वतीने पर्यावरण क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी  करणार्या व्यक्तिंचा पुरस्कार सोहळा  जि.प.कन्नमवार सभागृहात पार पडला.पर्यावरण संरक्षणाची चळवळ निर्माण करणे  आणि...

जलयुक्त शिवार अभियानातून शेतीला प्राधान्य – राजकुमार बडोले

सडक/अर्जुनी,दि.१४ : सन २०१९ पर्यंत राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भात खाचरे दुरुस्ती, नाला खोलीकरण, बोडी नुतनीकरण, साठवण...

मनोहरभाई पटेल विद्यालयाचे सुयश

देवरी,दि.१४- स्थानिक मनोहरभाई पटेल विद्यालयाचा यंदाचा दहावीचा निकाल ८१ टक्के लागला आहे. यंदा नागपूर बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत स्थानिक मनोहरभाई पटेल विद्यालयाचे २०५...
- Advertisment -

Most Read