41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jun 26, 2017

सिक्कीममध्ये भारतीय लष्कराचे दोन बंकर केले चीनने उद्ध्वस्त

नवी दिल्ली, दि. 26 - चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. चिनी सैनिकांनी सिक्कीममध्ये भारतीय नियंत्रण रेषा ओलांडून भारताचे...

गोंदिया मंथनच्या माध्यमातून गोंदियाच्या विकासावर सकारात्मक चर्चा

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.26- सोशल मिडिया म्हटले की सर्वाधिक चर्चा होते ती व्हॉट्सअप ग्रुपची जेव्हा फेसबुक,व्टिटरहेही त्यामध्ये मोडतात.परंतु व्हाटसअपचा गृप असा की यात जो सवांद चालतो...

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात

नांदेड,दि.26:-मुखेड शहरातील प्रभाग क्र.४ मधील सर्व गुणवंत विद्यार्थींचा सत्कार करुन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम पार पडला. न.प. सदस्य विनोद आडेपवार यांनी...

डॉक्टर महिलांनी 9 तर पुरुषांनी 18ml पेक्षा जास्त घेऊ नये – आयएमए

नवी दिल्ली ,दि.26- काही डॉक्टरांच्या बेजबाबदार वर्तनामुळे त्रस्त झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) नवीन आचारसंहिता तयार केली आहे. डॉक्टरांनी सोशल मीडियावरही कोणत्या पोस्ट कराव्या आणि...

दोन बल्ब आणि पंखा, वीज बिल 75 कोटी!

रायपूर (वृत्तसंस्था),दि.26:  दोन खोल्यांचे घर त्यामध्ये दोन बल्ब आणि दोन पंखे याचे वीज बिल तब्बल 75 कोटी रुपये? हो हे खरे आहे. एका कामगार...

आमदार झनक अपघातात जखमी

वाशिम,दि.26- जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्या वाहनाला चांडस येथे अपघात झाल्याने ते किरकोळ जखमी झाले असून अन्य चार जण जखमी झाले...

नागपूरात 28 जूनला ओबीसी परिषदेचे आयोजन;माजी न्यायमुर्ती व्ही.ईश्वरैय्या करणार मार्गदर्शन

नागपूर,दि.26-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 28 जून रोज बुधवारला शिवाजी विज्ञान महाविद्यालय,काँग्रेसनगर नागपूरच्या सभागृहात सायकांळी 5 वाजता ओबीसी परिषदेचे...

भारताचा वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

पोर्ट ऑफ स्पेन(वृत्तसंस्था)- भारताने पाच सामन्याच्या वन डे मालिकेतील दुस-या सामन्यात वेस्ट इंडिजचा 105 धावांनी पराभव केला. धावांनुसार कॅरेबियन भूमीवर भारताने मिळवलेला हा सर्वात...

औद्योगिकरण व विकासाच्या नावावर जंगलतोड झाली-प्रा.सोले

तिरोडा,दि.26 : संपूर्ण जमिनीच्या ३३ टक्के भुभागावर जंगल आवश्यक आहे. पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर जंगले होती. परंतु औद्योगिकरण व विकासाच्या नावाने जंगलतोड झाली....

ओबीसींची संख्या मोठी असून चालत नाही, जागृती हवी -प्रा. श्रावण देवरे

लातूर ,दि.26: केवळ संख्या मोठी असून चालत नाही तर वैचारिक जागृती सुध्दा असावी लागते. बावन्न टक्के ओबीसी आता मोठ्या प्रमाणात जागृत होत असून त्यांचे...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!