40.6 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jul 1, 2017

वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकरांचा राजीनामा

मुंबई दि. 1 – : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरकारमधून बाहेर पडण्याच्या हलचालींना वेग आला असून, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी...

वर्ध्यातील महाकाळी धरणात बुडाले 4 जण

वर्धा, दि. 1 -  वर्धा जिल्ह्यातील महाकाळी धरणात  चार जण बुडाले आहेत. यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.  शनिवारी (1 जुलै) दुपारी...

सरकारने गरीबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले -बड़ोले

गोंदिया दि. 1, - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील तीन वर्षात राबविलेल्या अनेक योजना व घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे देशातील गरीब, मजूर, शेतकरी,...

पोलीस जवानाने १३ दिवसात पुर्ण केला २४०० किमीचा खडतर प्रवास

प्रतिनिधी/ १ जुलै गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलात सी-६० पथकात कार्यरत असलेले पोलीस जवान किेशोर गोपालादास खोब्रागडे यांनी जगातील सर्वात उंच आणि अवघड रस्त्यावरून बाईक...

नागपूर जिल्ह्यात 16 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य

चला, हरीत महाराष्ट्र घडवूया- पालकमंत्री नागपूर दि. 1, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील हरीत महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याचा वनविभाग काम करत आहे. नागपूर जिल्ह्यात येत्या...

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती

मुंबई,दि.  1 : राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल (पाशा पटेल) यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज त्यांना नियुक्ती...

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज- राजकुमार बडोले

धम्मकुटी येथे ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम गोंदिया,दि.१ : कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडतो आहे. वातावरणातील ओझोन वायुचे प्रमाण कमी होत आहे. अनेक...

कृषि क्षेत्रातील क्रांती ही वसंतराव नाईकांमुळे – पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.१ : शेतकरी जगला तर देश जगेल या भावनेतूनच माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी काम केले. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. ते खऱ्या...

पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वयंचलित हवामान केंद्राचे उदघाटन

३३ महसूल मंडळात होणार हवामान केंद्र १२ कि.मी.परिसरातील मिळणार अचुक हवामान नोंदणी आपत्ती व्यवस्थापनास उपयुक्त विकासाच्या योजना राबविण्यास ठरणार सहाय्यभूत गोंदिया,दि.१ : कारंजा येथील कृषि चिकित्सालयात आज १...

“जलयुक्त शिवार’मध्ये पाणलोट क्षेत्र महत्त्वाचे

मुंबई दि.01 :- "जलयुक्‍त शिवार' मोहिमेत गाव हा घटक ठरवण्यात आल्याने योजना राबवण्यात राजकारण केले जात आहे. त्यामुळे गावाऐवजी पाणलोट क्षेत्र हे सूत्र ठरवून ही...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!