37.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jul 27, 2017

बर्म्युडा ट्रॅंगल रहस्यमय नाहीच: शास्त्रज्ञ

सिडनी (वृत्तसंस्था): उत्तर अटलांटिक समुद्रामधील बर्म्युडा ट्रॅंगल परिसरात रहस्यमय असे काहीही नसल्याचा दावा ऑस्ट्रेलियामधील एका शास्त्रज्ञाने केला आहे. या भागात रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेली विमाने...

प्रधानमंत्री पीकविमाः शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाचा फायदा

नवी दिल्ली,दि27 : मोदी सरकारने देशभारात मोठा गाजावाजा करीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली होती.परंतु, ही योजना शेतकऱ्यांना सोडून विमा कंपन्यांना मालामाल करण्यासाठी...

रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ५७ कोटी ५३ लाख रूपये मंजूर – चंद्रकांत पाटील

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – सोलापूर जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये रब्बी पिकांचे झालेले नुकसान नुकसान दुष्काळाच्या निकषात बसत नाहीत. मात्र, राज्य शासनाने पीक...

वंचित शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेचा लाभ द्या – विखे पाटील

मुंबई. ( शाहरुख मुलाणी )दि.27 – दुष्काळाने होरपळलेल्या अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात पीक विमा योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सदरहू योजनेचा...

विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप आता लवकर मिळणार – राजकुमार बडोले

मुंबई.( शाहरुख मुलाणी)दि.27 – राज्यातील विद्यार्थ्यांना स्कॉलशिप मिळण्यात होणारा विलंब तातडीने दूर करण्यासाठी महा डीबीटी पोर्टल येत्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात येत असून 2017-18...

भाजपाच्या समर्थनामुळे जेडीयूत फूट

पटना, दि. 27 - बिहारमधील महाआघाडी फुटल्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन करणारे नितीश कुमार यांच्याविरोधात पक्षांतर्गत राजकारण ऊभे ठाकले आहे. नितीश कुमारांवर नाराज असलेले आमदार...

सहलीला आलेल्या दोन तरुणांचा कन्हान नदीत बुडून मृत्यु

नागपूर,दि.27- जिल्ह्यातील वाकी येथे कन्हान नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेले दोघे सावनेर येथील राहाणारे आहेत. रजन राजेश पन्नामी...

नक्षल्यांचे बॅनर जाळून नागरिकांनी केला शहीद सप्ताहाला विरोध

गडचिरोली,दि.२७: सावरगाव-गॅरापत्ती रस्त्यावर शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करणारे नक्षल्यांचे बॅनर जाळून नागरिकांनी शहीद सप्ताहाला विरोध दर्शविला आहे.दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते ३ ऑगस्ट...

महिला तस्करी रोखण्यासाठी सर्व स्तरांतून पुढाकार आवश्यक- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. 27 : महिलांची तस्करी हा जगातील दुसरा सर्वाधिक मोठा काळा व्यवसाय आहे. शिवाय पुढील 10 वर्षात हा व्यवसाय अमली पदार्थ व्यवसायाच्या पुढे...

कर्जमाफीमुळे 82 टक्के शेतक-यांचा सातबारा होणार कोरा – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 27 - कर्जाच्या फे-यात अडकलेल्या शेतक-याची सुटका करण्यासाठी कर्जमुक्ती एक तोडगा आहे पण हा कायमस्वरुपी उपाय असू शकत नाही. शेतक-यांची कायमस्वरुपी कर्जाच्या...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!