32.9 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Sep 12, 2017

कोकलपार तलावात गोसेचे पाणी सोडण्यासाठी भाजयुमो उपाध्यक्ष झाडेंची धावपळ

सावली(चंद्रपूर)दि.12- चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पुनम झाडे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी कोकलपार तलावात सोडण्यासाठी पुढाकार घेत राज्याचे अर्थमंत्री व चंद्रपूरचे...

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला मतदान;गोंदियात दुपारी 3 पर्यंतच मतदान

मुंबई,दि.12 : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात फेरबदल करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता 14 ऐवजी 16 ऑक्टोबर 2017 रोजी, तर मतमोजणी 17 ऑक्टोबर 2017...

नागपूरमार्गे दोन विशेष रेल्वेगाड्या

नागपूर,दि.12 - नवरात्री, दसरा व दिवाळीत रेल्वेगाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त पूजा स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नागपूरमार्गे...

नागपूर विद्यापीठात वाढले नवे साडेसतरा हजार मतदार

नागपूर,दि.12 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर निवडणुकांसाठी नव्याने अर्ज करणाऱ्या मतदारांची मुदत सात सप्टेंबर रोजी संपली. विद्यापीठाकडे साडेसतरा हजार मतदारांनी नोंदणी केली....

नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता ३५४ कोटींचा राज्य हिस्सा मंजूर

  नागपूर,दि.12- नागपूर - नागभीड हा नॅरोगेज रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तयार केलेल्या 708 कोटी 11 लाख रुपये खर्चाच्या सुधारित अंदाजपत्रकासह राज्य शासनाच्या हिश्श्याची 50 टक्के रक्कम (354 कोटी रुपये )...

राज्यातील धरणांमध्ये 67 टक्के साठा

मुंबई, दि.१2 :  राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जूनपासून आजपर्यंत झालेल्या सरासरीच्या 78 टक्के (787 मि.मी.) पावसामुळे धरणांमध्ये एकूण 67 टक्के...

राज्य शिक्षक पुरस्कार शिक्षण विभागाकडून जाहीर

मुंबई दि. १२ –  राज्य शिक्षक पुरस्कार शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले असून येत्या १८ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला...

बँकांनी कर्जमाफीसाठीची माहिती 15 सप्टेंबरपर्यंत द्यावी

मुंबई, दि. 12 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर 2017 असून या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज...

गुढी पाडव्यानंतर प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी -पर्यावरण मंत्री रामदास कदम

मुंबई, दि. 12 : संपूर्ण राज्यामध्ये गुढी पाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी आणणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदी संदर्भात आज मंत्रालयात एका बैठकीचे...

सामर्थ्य, आत्मविश्वास, एकाग्रता, आणि शक्ती यांचे संगम म्हणजे विवेकानंद – अरुण नेटके

लाखनी,दि.12- १८६३ ते १९०२ अवघे ३९ वर्ष आयुष्य जगलेले विवेकानंद भारताचे तत्वज्ञान जगात प्रतिथित केले. रवींद्रनाथ टागोर म्हणतात की, ज्यांना भारत समजून घ्यायचे आहे...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!