41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Oct 4, 2017

अंकुश उके या युवकाचा विसर्जनादरम्यान मृत्यू

गोंदिया,दि.04- येथील छोटी गोंदियातील विठ्ठल रुखमाई मंदिराजवळील तलावात मंगळवारच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास शारदा विसर्जन करतांना अंकुश राजेश उके या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना...

उपराजधानी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली

नागपूर,दि.04- स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपराजधानी नागपुरातचा ३८०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत असून दिवाळीनंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरु होऊन उपराजधानी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आलेली असेल, अशी...

सदाभाऊ खोतांवर किटकनाशक फवारणीचा प्रयत्न

यवतमाळ,दि.04 : राज्याचे  कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता त्यांच्यावर किटकनाशक फवारणीचा प्रयत्न झाला आहे. यवतमाळ येथे विषबाधा झालेल्या शेतक-यांच्या भेटीसाठी...

उड्डाणपुलावरील बंद दिव्यासांठी काँग्रेसचा कॅंडल मार्च

गोंदिया,दि.04- शहराच्या दोन भागांना जोडणार्या नव्या व जुन्या उड्डाणपुलांवरील विद्युत पथदिवे गेल्या  दोन महिन्यापासून  बंद असल्याने रात्रीच्यावेळी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो.त्या बाबीला हेरून...

ग्राम समृध्दी व स्वच्छता पंधरवाडा कौशल्य रथातून जनजागृती

गोंदिया,दि.४ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मिशन अंत्योदय १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान कौशल्य रथाच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी लोकांचा सहभाग व भागीदारी वाढविण्याकरीता...

पंकजांच्या वाट्याला घरामधला आणि पक्षातला संघर्ष : प्रकाश महाजन

औरंगाबाद दि.४ : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पक्षातील्या संघर्षाला तोंड द्यावं लागत आहे. मात्र त्यांनी दसरा मेळाव्याला गर्दी जमवून सर्वांना उत्तर दिलं आहे. यातून भाजपने...

राज्यातील २८८ वसतिगृहांचे अनुदान बंद

पुणे दि.४ : राज्यातील एका जिल्ह्यात काही बिगर मान्यतेच्या वसतिगृहांना अनुदान दिल्याचा ठपका ठेवून राज्यातील सर्वच २८८ वसतिगृहांचे अनुदान बंद केले आहे. मागील एक वर्षापासून...

कर्जमाफी हे दिवास्वप्न -पटोले

भंडारा : दि.४   आपल्या गरजा शेतीवर अवलंबून असल्याने शेतीला उद्योगाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. सरकारची भागीदारी शेतीत वाढविणे महत्त्वाचे आहे. सरकारचे धोरण शेतकºयांप्रती सकारात्मक...

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पालघर व जालना जिल्हा हागणदारी मुक्त

स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई, दि.4 : स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) अंतर्गत राज्यातील पालघर आणि मराठवाड्यातील जालना हा पहिला जिल्हा असे दोन जिल्हे हागणदारी...

९९८ रास्तभाव दुकानातून पॉसद्वारे धान्य वितरण

ङ्घ आधार क्रमांक असेल तरच धान्य पुरवठा गोंदिया,दि.४ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणून योग्य व पात्र लाभार्थ्याला रास्तभाव दुकानातून धान्य वितरीत करण्यासाठी पॉस मशीनचा...
- Advertisment -

Most Read