29.8 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Nov 13, 2017

शरद पवारांमुळे सनातनवर बंदीची शिफारस : श्याम मानव

चंद्रपूर,दि.13 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष दिले म्हणून एटीएसने सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी शिफारस केली, अशी माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष...

एक खुनी पंतप्रधान, अन् एक खुनी पक्षाध्यक्ष :माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील

अहमदनगर,दि.13 : एक खुनी सभागृहात आहे, पंतप्रधान म्हणून, तर दुसरा खुनी पक्षाचा अध्यक्ष आहे, असे म्हणत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...

वर्ध्यामध्ये वनविभागाच्या अधिका-यांचा बनावट सॉ मीलवर छापा

वर्धा,दि.13 - वनविभागाच्या अधिका-यांकडून सोमवारी (दि.13) स्थानिक बजाज चौक भागातील बनावट सॉ मीलवर छापा घालून कारवाई करण्यात आली. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाखाली असलेल्या भरतकुमार...

परभणीत मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणाचा सावळा गोंधळ

परभणी,दि.13 :  जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने २०० आसन व्यवस्था असलेल्या जि.प.च्या सभागृहात सोमवारी जवळपास ११०० मुख्याध्यापकांना प्रशिक्षणाला बोलविल्याने एकच गोंधळ उडाला. जागा नसल्याने...

आर्टिस्टिक जिमनॅस्टिक स्पध्रेत प्रोग्रेसिव्ह शाळेचे सुयश

गोंदिया,दि.13ः- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेच्या वतीने आयोजित आर्टिस्टिक जिमनॅस्टिक स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आर्टिस्टिक जिमनॅस्टिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विभागीय...

मामा तलावाचे नुतनीकरण व दुरुस्ती करा

आल्लापली,दि.13- सिरोंचा तालुक्यातील मेडारम ग्राम पंचायत हद्दीत येत असलेल्या तमंदाला येथील मामा तलावाचे नूतनीकरण करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मुरलीक्रिष्णा कासर्लावार, मारगोनी सत्यनारायण,...

आसरअल्ली तालुक्याची निर्मिती करा-आदिवासी विद्यार्थी संघाचे निवेदन

आल्लापल्ली,दि. १३ : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, डोंगराळ व जंगलव्याप्त असलेल्या सिरोंचा तालुका हा ब्रिटीशकालीन काळापासून अविकसीतच राहिलेला आहे. स्वातंत्र्याकाळतही या दुर्गम भागाचा विकास...

९९७ स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉसचा वापर

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आली पारदर्शकता गोंदिया,दि.१३ : अन्न, वस्त्र आणि निवारा हया मानवाच्या मुलभूत गरजा आहे. राज्याची संकल्पना ही लोककल्याणकारी राज्याची आहे. राज्यातील विविध घटकांच्या...

प्रत्येक नागरिकाने समाजाप्रती आपले दायीत्व पूर्ण करणे आवश्यक-मुख्यमंत्री

मुंबई, दि. 13 :  सामाजिक कार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे उत्तरदायीत्व असून प्रत्येक नागरिकाने आपले सामाजिक दायित्व पूर्ण करणे आवश्यक आहे.नागरिक, सामाजिक संस्था आणि शासन...

जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण- राम शिंदे

नाशिक, दि.13 : जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे पण बदलत्या स्थितीनुसार शेतीसाठी मुबलक पाणी वापर करु नये,पीकनिहाय ठिबक अथवा स्प्रिंकलर सारख्या सिंचन पध्दतीने...
- Advertisment -

Most Read