38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Dec 3, 2017

शिवसेनेचा वचननामा जाहीर ; भाजपाची कोंडी होणार ? “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व” या प्रमुख मुद्दयावर गुजरात निवडणूक लढवणार

शिवसेनेचा वचननामा जाहीर ; भाजपाची कोंडी होणार ? "हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व" या प्रमुख मुद्दयावर गुजरात निवडणूक लढवणार मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) दि.३– शिवसेना प्रमुख बाळासाहेब...

विधानभवन विधिमंडळ सुरक्षा व्यवस्थेच्या ताब्यात

नागपूर,दि.03 : येत्या ११ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. विधिमंडळातील सुरक्षा व्यवस्थेने शुक्रवारपासून विधान भवन व परिसर...

कढोली येथे बस आणि ट्रेलर अपघातात बसचालकासह चौघांचा जागेवरच मृत्यू

नागपूर,दि.03- मौदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कढोली येथे बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात बस चालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी...

नक्षलविरोधी मोहिमेसाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान

गडचिरोली,दि.03 : भूमकाल संघटनेने नक्षलविरोेधी मोहीम तीव्र करण्यासाठी ‘मिस्ड कॉल’ अभियान सुरू केले आहे. त्यासाठी ८४१२९८८८४४ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध केला आहे. मिस्ड कॉल...

आग लागल्याने घरातील दहा क्विंटल कापूस जळाला

चंद्रपूर,दि.03 - गोंडपिपरी य़ेथील एका शेतकऱ्याच्या घराला लागलेल्या आगीत दहा क्विंटल कापूस जळून खाक झाला. आग लागल्याचे लवकरच लक्षात आल्याने अनर्थ टळला. घरात जवळपास चाळीस...

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाची विभागीय बैठक उत्साहात

पवनी,दि.2 - महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेची विभागीय बैठक काल पवनी येथील गांधी भवनात उस्ताहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी  औरंगाबाद येथील विभागीय अध्यक्ष सुदाम शिंगोडे...

गणूटोला येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

देवरी,दि.03- तालुक्यातील गणूटोला कडीकसा येथील पंचकृष्ण मंदिरात दत्त जयंची निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन काल शनिवारी (दि.2) करण्यात आले होते. या शिबिराचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद...

जिल्हा हागणदारीमुक्त करून जनतेला चांगले आरोग्य देऊ

गडचिरोली,दि.03ः- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २0१८ पर्यंत संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केलेला आहे....

ओबीसींच्या मागण्यांसाठी मोर्चातून ‘आक्रोश’

भंडारा,दि.03 : लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, ओबीसींना न्याय हक्क मिळालाच पाहिजे, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करा, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू...

हिंदुराष्ट्र संकल्पना देशाच्या एकतेला धोकादायक : इरफान इंजिनिअर

कोल्हापूर,दि.03(विशेष प्रतिनिधी) : धर्म आणि सांप्रदायिकता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता मात्र धर्माचा आधार घेऊन जनतेला कट्टर सांप्रदायिक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे....
- Advertisment -

Most Read