35.8 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Sep 3, 2018

कारवाई न करताच सोडले रेतीचे ट्रॅक्टर

सडक-अर्जुनी,दि.03ः-  तालुक्यातील सौंदड/ फुटाळा येथील नदीतून रेतीची तस्करी करणार्या रेती माफीयांचे ट्रॅक्टर गावकऱ्यांनी पकडून महसूल विभागाच्या स्वाधीन केले. परंतु मंडळ अधिकारी व तलाठ्याने कारवाई...

कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांची सुटका

सालेकसा,दि.03 : रात्रीच्यावेळी जनावरांची कत्तलखान्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती सालेकसा पोलिसांना मिळताच रविवारच्या पहाटे सापडा रचून कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे चार वाहने जप्त करण्यात आले....

१७ सप्टेंबर पुर्वी सिमावर्ती प्रश्ना संबंधी बैठक घेणार- जिल्हाधिकारी अरूण डोंगरे

बिलोली  ( सय्यद रियाज ) सिमावर्ती भागातील गावक-यांच्या विविध प्रश्नां संबंधी येत्या १७ सप्टेंबर पुर्वी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे हे बिलोली येथे बैठक घेणार असल्याची...

गणेशोत्सव, मोहरम काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखा-जिल्हाधिकारी मिश्रा

वाशिम, दि. ०३ : जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून सुरु होत असलेला गणेशोत्सव व २० सप्टेंबर रोजी होणारा मोहरम सण शांततेत साजरे करून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी...

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २ तक्रारींचा निपटारा

वाशिम, दि. ०३ : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर रोजी झालेल्या सप्टेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २ तक्रारींचा निपटारा झाला. या लोकशाही दिनात ४...

उपाेषणकर्त्या 3 रोजगारसेवकांची प्रकृती खालावली

सडक अर्जुनी,दि.03- ग्रामरोजगार सेवकांनी मानधनासंदर्भात पुकारलेल्या आमरण उपोषणादरम्यान तिघांच्या प्रकृती बिघडली असून या तिघांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे.सडक अर्जुनी पंचायत समिती...

श्रावणटोलीतील हेडाऊंच्या विहिरीतून निघतेय गरम पाणी

आमगाव,दि.03 - तालुक्यातील माल्ही येथील श्रावणटोली परिसरातील रहिवासी राजू हेडाऊ यांच्या खासगी विहिरीमधून गरम पाणी निघत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना...

बुद्धिमत्तापेक्षा प्रयत्नांची चिकाटी महत्वाची – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

# शंकर नारायण महाविद्यालयात प्रतिपादन मुंबई /  भाईंदर. ( प्रतिनिधी ),दि.03 – कोणाची बुद्धिमत्ता किती यापेक्षा प्रयत्न महत्वाचे असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व...

शेतकऱ्यांनी कापसाची लागवडच तंत्रशुद्ध पद्धतीने केल्यास बोंडअळी येणार नाही – कुलगुरू डॉ. अशोक ढवण

नांदेड दि. 3 -शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करताना घालून दिलेल्या नियमानुसार केल्यास कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव येणारच नाही. शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस कृषी विद्यापीठ त्यांच्या समस्येचे...

पोलिस उपनिरिक्षकाचा गडचिरोलीत आत्महत्येचा प्रयत्न

गडचिरोली,दि.03: बदली होऊनही भारमुक्त न केल्याने एका पोलिस उपनिरीक्षकाने मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्रात (दि.1) संध्याकाळी घडली....
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!