36 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 26, 2019

सुरजलाल ठाकूर यांचे निधन

गोंदिया,दि.२६। गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा निवासी प्रतिष्ठित नागरिक सुरजलाल ठाकूर यांचे आज शनिवारला सायकांळी ३ वाजेच्या सुमारास वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.ते नागपूर पवार...

आदर्श असा गडचिरोली जिल्हा घडवू – पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव

गडचिरोली,दि.26 : लोककल्याणकारी संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर सबका साथ सबका विकास या न्यायाने पुढे जाऊ या. शासन कायम शेतकरी, युवक आणि प्रत्येक आम आदमीच्या पाठिशी आहे. येणाऱ्या...

सवर्ण आरक्षणास स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

वृत्तसंस्था,नवी दिल्ली,दि.26- संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आर्थिक आरक्षण पारित केले होते. या आरक्षणास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार...

तिरखेडी जि.प.शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

सालेकसा,दि.26ः-तालुक्यातील तिरखेडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक केंद्र शाळेत दोन दिवसीय स्नेहसंमेलन थाटात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच योगेश कटरे हे होते. तर...

चंद्रपूरची पत्रकारिता महाराष्ट्राला प्रेरणादायी असावी : ना.सुधीर मुनगंटीवार

२ कोटीच्या अद्यावत पत्रकार भवनाचे भूमिपूजन चंद्रपूर, दि २६. : दर्पणकारांच्या भाषेत पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. लोकशाही पत्रकाराशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यामुळे लोकशाहीचे...

‘वाट समतेची…’ घडीपुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

जिल्हा माहिती कार्यालयाची निर्मिती वाशिम, दि. २६ : समाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी व त्यामाध्यमातून त्या योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा, यासाठी वाशिम जिल्हा माहिती कार्यालयाने सन...

जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावण्यासाठी प्रयत्नशील- पालकमंत्री संजय राठोड

वाशिम येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा वाशिम, दि. २६ : आकांक्षित जिल्हा म्हणून वाशिम जिल्ह्याची निवड झाल्याने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचा आलेख वाढण्यासाठी शासन...

भंडारा जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर – ना. महादेव जानकर

 प्रजासत्ताक दिन साजरा भंडारा,दि. 26 :- गेल्या चार वर्षात प्रशासनाने जिल्हा विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. भंडारा जिल्हा हा वनाचा व तलावांचा जिल्हा...

चंद्रपूर जिल्ह्यातील 70 हजार शेतकरी,शेतमजुराचा जिल्हा प्रशासन काढणार कायमचा सुरक्षा विमा-मुनगंटीवार यांची घोषणा

चंद्रपूर, दि. 26 : गेल्या चार वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 30 हजार हेक्टर सिंचनाची वाढ झाली आहे. चांदा ते बांदा योजनेतून शेकडो बांध उभे राहणार...

मतदार हा लोकशाहीचा आधार: जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे 

जिल्हयात राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गोंदिया,दि.२६ :: मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणूकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य...
- Advertisment -

Most Read