39.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Apr 24, 2019

रेल्वेला टाटा सुमो धडकून भीषण अपघात, सात प्रवासी जखमी

अमरावती,दि.24ः- जिल्ह्यातून संथगतीने धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला रेल्वे गाडीला गायवाडी ते कळाशी दरम्यान टाटा सुमो धडकल्याने सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 4...

गडचिरोलीत हिवतापावर नियंत्रण मिळविण्यात हिवताप विभागाला यश

गडचिरोली,दि.२४: व्यापक जनजागृती व प्रभावी उपाययोजना यामुळे हिवताप आटोक्यात आणण्यात हिवताप विभागाला यश आले आहे. मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील हिवतापाच्या रुग्णसंख्येत प्रचंड घट झाली...

शास.वैद्यकिय महाविद्यालयात मुदतबाह्य औषधांचा वापर,प्रशासनाचे मौन

गोंदिया,दि.24(खेमेंद्र कटरे)ः- येथील कुवरतिलक सिंह जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते.त्यातच आज पुन्हा बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक लोकेश...

उदित राज’” बीजेपी छोड़ कांग्रेस में हुए शामिल”

नई दिल्ली(न्युज एंजसी),24 अप्रेलः-क्या कांग्रेस उदित राज को दिल्ली के बाहर किसी राज्य से चुनाव लड़ाती है या फिर उनके लिए पार्टी के पास कोई...

सेंद्रीय भात लागवडीसाठी रथयात्रेतून प्रचार, अदानी फाऊंडेशनचा उपक्रम

तिरोडा,दि.24: अदानी फाऊंडेशन व कृषी विभाग महाराष्ट्र शासन तिरोडाच्या वतीने शेतकèयांमध्ये श्री पद्धतीने सेंद्रीय शेती भात लागवडीसाठी जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने तिरोडा तालुक्यातील...

श्री शारदा वाचनालय में मनाया गया विश्व पुस्तक दिवस

गोंदिया. नगर के प्रख्यात श्री शारदा वाचनालय में २३अप्रैल को विश्वपुस्तक दिवस प्रसिद्ध कवि गीतकार एवं वाचनालय के प्रमुख ग्रंथपाल शिव शर्मा की अध्यक्षता...

पारडीत जलसंधाणासाठी उद्योजक प्रवीण ठवळी यांची मदत

मोर्शी,दि.24 :राज्यात सर्वत्र पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक गावात जलसंधारण ची कामे सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात यावर्षी अनेक गावात जलसंधारणची कामे मोठ्या...

१२ मे पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

वाशिम, दि. २४ :  जिल्ह्यात १ मे २०१९ रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन साजरा होणार आहे. तसेच ७ मे २०१९ पासून मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान...

प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाची विक्री, वापरास सक्त मनाई 

वाशिम, दि. २४ :  महाराष्ट्र दिन अर्थात १ मे रोजी विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी लहान आकारातील कागदी किंवा प्लॅस्टिकपासून बनलेले राष्ट्रध्वज खरेदी करतात. त्याच दिवशी...

देशात ११६ जागांवर सरासरी ६५.७० टक्के तर महाराष्ट्रात ६१.३० % मतदान

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.24 - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १५ राज्यांतील ११६ जागांवर मंगळवारी सायं. ५.०० पर्यंत ६२.७५% मतदान झाले. २०१४ मध्ये या ११६ जागांवर ७०.११% मतदान...
- Advertisment -

Most Read