33.1 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Aug 15, 2019

15 वर्षे अध्यापनाचे काम करूनही पगार ‘शून्य’, स्वातंत्र्य दिनी शिक्षकाची आत्महत्या

संतोष रोकडे।अर्जुनी मोरगाव,.१५ः~शासनाच्या हलगर्जीपणाचा अजून एक निष्पाप बळी आज स्वातंत्र्यदिनी गोंदिया जिल्ह्यात गेला असून १५ वर्षे अध्यापनाचे प्रामाणिकपणे काम करूनही पगार न मिळाल्याने विना...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून  पाणी देणार – पालकमंत्री रामदास कदम

स्वातंत्र्यदिन ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ उत्साहात संपन्न नांदेड, दि.15 (नरेश तुप्तेवार) - मराठवाड्यात सातत्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असून यासाठी मराठवाड्यास कोकणमधून पाणी देण्याचा मोठा निर्णय राज्य...

जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटीबध्द – पालकमंत्री डॉ. परिणय फुके

भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा गोंदिया,दि.15 : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून जिल्हयाचा मानव...

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्ती सन्मानित

गोंदिया,दि.15 : पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज 15 ऑगस्ट रोजी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर राष्ट्रध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी जिल्हयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय...

नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते न.प.गडचिरोली येथील ध्वजारोहण

गडचिरोली,दि.15- नगरपरिषद गडचिरोली येथील ध्वजारोहण आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7.40 वाजता नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते न.प.च्या पटांगणात करण्यात आले.शहरातील नागरिकांना संबोधीत करतांना नगराध्यक्षा...

“सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास”या संकल्पनेतून गडचिरोलीचा विकास – आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उइके

स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न गडचिरोली,दि.15: भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथील मुख्य कार्यक्रमासाठी आदिवासी विकास मंत्री, डॉ.अशोक उइके उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून पाणी देण्याचा निर्णय – पालकमंत्री रामदास कदम

स्वातंत्र्यदिन ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ उत्साहात संपन्न नांदेड(नरेश तुप्तेवार),दि.15ः-- मराठवाड्यात सातत्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असून यासाठी मराठवाड्यास कोकणमधून पाणी देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने नुकताच...

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून ब्रह्मनाळकरांना धीर

सांगली, दि. 15: ब्रह्मनाळवासियांच्या अडचणी मार्गी लावू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिली. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून दुर्घटना घडली. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी...

महाराष्ट्राच्या ११ सेना अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार; प्रकाश जाधव यांना किर्ती चक्र

नवी दिल्ली, १5 ऑगस्ट: वायुदल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी आज शौर्य पदक जाहीर झाले असून यात...

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करून आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण केले- मोदी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही या देशासाठी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांना नमन....
- Advertisment -

Most Read