हा जनतेचा विजय- संजय पुराम

0
17

या निवडणुकीतील विजय हा संपूर्ण जनतेचा विजय आहे. भाजपच्या सर्वच कार्यकत्र्यांनी जिवाचे रान करून हा विजय खेचून आणला आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या मदतीने राज्याचा कायापालट करण्याची संधी मतदारांनी भाजपला दिली आहे. गेल्या पंधरा वर्षात राज्याला अधोगतीला पोचविणाèया आघाडी शासनाच्या विरोधात जनतेने कौल दिला आहे. मी सर्व मतदारबांधवांचे आणि भाजप कार्यकत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो