मुख्य बातम्या
Vidharbha NEWS
पालकमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन; धानाला बोनस, १२ तास वीज अन् स्मार्ट मीटर बंदीची जोरदार मागणी
तिरोडा: धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित आणि अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट घेऊन विविध...
Maharashtra
महाराष्ट्र लँडबँकमुळे पायाभूत सुविधाच्या विकासाला गतिमानता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महसूल, वन आणि जमाबंदी विभागाचा एकिकृत डॅशबोर्ड मुंबई, दि. २ - महाराष्ट्र लँडबँक डिजीटल प्रणालीमुळे राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासाला गतिमानता येईल तसेच पर्यायी वनीकरणासाठी...
Marathwada/Khandesh
रानभाज्यांचे संवर्धन, नियमित आहारात समावेश आवश्यक-जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील
लातूर जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव उत्साहात लातूर, दि. ०२ : आपल्या पारंपरिक आहारात रानभाज्यांचे महत्त्व होते. परंतु, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आधुनिक आहार पद्धतीमुळे या आरोग्यदायी रानभाज्या...
Political News
राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ गोंदिया जिल्हा काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
गोंदिया:उत्तराखंडमधील हल्द्वानी प्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात हल्द्वानी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या 'एफआयआर'च्या निषेधार्थ गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या...
पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
गोंदिया, दि.1 : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक हे...
FEATURED NEWS
- Advertisement -


Hindi News
यशोगाथा
*नक्षलोत्तर गडचिरोली : समृद्धीच्या नव्या क्षितिजांकडे*
berarAdmin - 0
गडचिरोली वर्धापन दिनानिमित्त (२६ ऑगस्ट) विशेष लेख : २६ ऑगस्ट १९८२ रोजी स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आलेला गडचिरोली आज परिवर्तनाच्या ऐतिहासिक आणि निर्णायक टप्प्यावर उभा...
Crime News
‘भुरू’वरील जीवघेण्या हल्ल्यानंतर ‘शरीफ टोळी’वर मकोका!
berarAdmin - 0
नागपूर : कुख्यात शेख अक्रम ऊर्फ ‘भुरू शेख रहमान’ (४२) याला कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ‘शरीफ टोळी’विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी...
८२ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून; दागिने, रोख रक्कम पळवली
berarAdmin - 0
सडक-अर्जुनी,दि.०२ -तालुक्यातील पळसगाव-राका येथे घरात एकट्या राहणाऱ्या ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवार २ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस...
भागी शिवारात नवनिर्माण इमारतीचा स्लॅब कोसळून भीषण अपघात! एका मजुराचा मृत्यू, ३ गंभीर
berarAdmin - 0
देवरी : तालुक्यातील देवरी-आमगाव राज्यमहामार्गालगत असलेल्या ग्राम भागी शिवारात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून एका मजुराचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन...
नागपुरात खळबळ: शहरातील १८ नामांकित शाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बची धमकी
berarAdmin - 0
; कडेकोट पोलीस बंदोबस्त, शाळांना तातडीने सुट्टी नागपूर (विशेष प्रतिनिधी):उपराजधानी नागपुरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, शहरातील तब्बल १८ नामांकित शाळा...
बनावट कागदपत्रांच्या आधारे 5 कोटींच्या भूखंडाची परस्पर विक्री, ठाकरे सेनेच्या नेत्यासह तिघांना अटक
berarAdmin - 0
अकोला-अकोल्यातील मलकापूर भागात बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल 5 कोटी रुपयांच्या भूखंडाची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात आस्तिक श्रीकृष्ण चव्हाण...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisment
Sports
Employment
देश - विदेश
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राची देशात दमदार कामगिरी,राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राचा गौरव
नवी दिल्ली, दि. 25 : शेतमालाचे मूल्यवर्धन, रोजगारनिर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्राने देशातील...
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर देशभरातील 48 शिक्षकांची निवड;महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश
देश berarAdmin - 0
नवी दिल्ली, दि. 22 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार...
देशातील १ हजार ५७;महाराष्ट्रातील 82 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कार्य...
ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नाही, मात्र ‘जात कोणती, कोविड लस कुठे घेतली…’; जनगणनेत विचारले जाणार ‘हे’ ४० प्रश्न, नोटिफिकेशन जारी!
नवी दिल्ली-देशात होणाऱ्या आगामी जनगणनेबाबत केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी, म्हणजेच 'लोकसंख्या गणने'साठी (Population Enumeration) सरकारने ४० प्रश्नांची...
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, लोकसभेचे कामकाज केवळ एक मिनिट चालले. सभापती ओम बिरला यांनी वंदे मातरम गाण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर कामकाज...
- Advertisement -

Recent Comments