29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Dec 11, 2014

खातेधारकांनी एटीएम सेवेचा लाभ घ्यावा-सुनील फुंडे

भंडारा-जिल्हा मध्यवर्ती बँकेने खातेधारकांच्या सुविधेकरिता बँकेच्या वतीने सर्व शाखांमध्ये एटीएम सेवा सुरू करण्यात येणार असून या सुविधेचा खातेधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष...

पाच हजार एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा होणार कडक

नवी दिल्ली- रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ५००० एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरक्षा दलाच्या सैनिकांना मोबाईल फोनबरोबरच...

‘लुप्त होणाऱ्या भारतीय भाषा वाचवा’

नवी दिल्ली- गेल्या पन्नास वर्षांत भारतातील २२० भाषा लुप्त झाल्या असून, पुढील पन्नास वर्षांत १५० भाषा संवर्धन न केल्यास नष्ट होतील, अशी भीती खा....

संरक्षणमंत्र्यांकडून जम्मू-काश्मीरचा आढावा

श्रीनगर- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथील सुरक्षिततेच्या स्थितीचा आज (गुरुवारी) आढावा घेतला. अलीकडे उरी येथे झालेल्या दहशतवादी...

पोस्टल बँक ऑफ इंडिया सुरू करण्यास परवानगी

नवी दिल्ली - टपाल खात्याला पोस्टल बँक ऑफ इंडिया सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची शिफारस माजी कॅबिनेट सचिव टीएसआर सुब्रह्मण्यम यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय समितीने...

GOOGLE शॉपिंग फेस्टिवल

Google ऑनलाइन शॉपिंग फेस्टिवल (GOSF) चा आज (गुरुवारी) दुसरा दिवस आहे. शॉपिंग फेस्टिवलमध्ये अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी आपले शेकडो प्रॉडक्ट्स डिस्काउंट रेटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून...

काँग्रेस, राष्ट्रवादी वाचताहेत आपल्याच पापाचे धडे, रावते यांचा टोला

नागपूर - दुष्काळाच्या चर्चेवरून विधान परिषदेत बुधवारी सत्ताधारी व विरोधकांची चांगलीच जुंपली. सरकार संवेदनशील नाही. महसूल मंत्री एकनाथ खडसे सभागृहात हजर नाहीत, यावरून विरोधकांनी...

पाच लाख शेतकर्‍यांचे सावकारी कर्ज सरकार भरणार-मुख्यमंत्री

नागपूर- मराठवाड्यासह विदर्भातील दुष्काळग्रस्तांना राज्य सरकारने 3925 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पाच लाख शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे खासगी सावकारांकडून घेतलेले...

केंद्राचे दुष्काळी पथक रविवार पासून राज्याच्या दौऱ्यावर-ना.दानवे

औरंगाबाद – राज्यातील खरीप पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या दहा विविध मंत्रालयाच्या जेष्ठ अधिकाऱ्यांचे पथक दिनांक १४ ते १७ डिसेंबर दरम्यान राज्यातील विविध...

राज्यघटनाच आमचा राष्ट्रीय ग्रंथ – ज्योतिरादित्यचा सरकारवर हल्ला

नवी दिल्ली-फक्त राज्यघटनाच आमचा राष्ट्रीय ग्रंथ आहे, दुसरा कुठलाही ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ होऊ शकत नाही, असे सांगत कॉंग्रेस नेते आणि खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी...
- Advertisment -

Most Read