36.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Apr 10, 2015

टोलमुक्तीच्या घोषणांमुळे हुरळून जाऊ नका – राज ठाकरे

मुबंई- राज्यातील सरकार फक्त टोलनाके बंद करण्याच्या घोषणा करते.पण, त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती जनतेला सरकारकडून दिली जात नाही, अशी टिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

राजस्थानपासून सरस्वती नदी शोधमोहीमेला सुरवात

वृत्तसंस्था नवी दिल्ली-गंगा नदीसोबतच पवित्र नदीचा दर्जा प्राप्त असलेली सरस्वती नदी अचानक अदृश्य झाल्याने तिच्या अस्तित्वावरून देशात अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. भाजपा व कॉंगे्रसमध्ये...

टोलमुक्तीची घोषणा-जनतेची फसवणुक

मुंबई- राज्य सरकारने केलेली टोलमुक्तीची घोषणा म्हणजे जनतेची शुद्ध फसवणुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले.तर ही घोषणा म्हणजे निव्वळ मलमपट्टी असल्याचे...

श्वेतपत्रिका विधानसभेत सादर

मुंबई--राज्याच्या गेल्या दहा वर्षांतील आर्थिक स्थितीचा आढावा घेणारी श्वेतपत्रिका शुक्रवारी अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सादर केली. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही श्वेतपत्रिका का...

पायाभूत सुविधांसह वनसंवर्धनाचा निधी खर्च करण्याचे ग्रामसभेला अधिकार- राजे अम्ब्रीशराव आत्राम

मुंबई :आदिवासी उपयोजनेच्या एकूण नियतव्ययापैकी 5 टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना आरटीजीएसद्वारे वितरित करण्यात येत असून येत्या आर्थिक वर्षात 250 कोटी रुपये निधीचे वाटप आदिवासी...

स्वतंत्र अल्पसंख्याक संचालनालयाच्या निर्मितीबाबत शासन विचाराधीन- बडोले

मुंबई : अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी असलेल्या कल्याणकारी योजना नवीन अल्पसंख्याक विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या असून संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचेही हस्तांतरण या विभागाकडे करण्यात आले...

योजनां जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची- डॉ.चव्हाण

प्रसारमाध्यम प्रतिनिधी कार्यशाळा गोंदिया-: सामाजिक न्याय विभाग तसेच अन्य विभागाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळून त्या योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने तळागाळातील सामान्य...

अधिवेशनाचे वाजले सूप,१३ जुलैपासून पावसाळी अधिवेशन

मुंबई-राज्य सरकारचे मार्च महिन्यापासून सुरु झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज शुक्रवारी सूप वाजले.पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलैपासून सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली.दरम्यान हे अधिवेशन...

बालविवाह रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारची नवी संकल्पना

भोपाळ : मध्य प्रदेश सरकारने एक नवी संकल्पना राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असून लग्नपत्रिका छापताना त्यावर वधू आणि वरांच्या वयाचा स्पष्ट...

अकबर महान राजा नव्हता, ते तर परप्रांतीयच – राजस्थानचे शिक्षणमंत्री

वृत्तसंस्था जयपूर - अकबर हे महान राजा नसून ते तर बाहेरुन आलेले राजा होते असे विधान राजस्थानचे शिक्षण मंत्री वासूदेव देवनानी यांनी केले आहे. ...
- Advertisment -

Most Read