30.5 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: May 26, 2015

सलील वर्ध्याचे तर द्विवेदी वाशिमचे जिल्हाधिकारी

गोंदिया,दि.26-राज्यसरकारने आज काही महत्वाच्या प्रशासनिक वरिष्ट अधिकार्याच्या बदल्या केल्या असून यामध्ये विदर्भातील भंडारा जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल द्विवेदी यांची वाशिम जिल्हाधिकारी पदावर तर चंद्रपूर...

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ 3 ते 9 जून दरम्यान पर्यावरण सप्ताह

मुंबई दि. २६: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केंद्र सरकारमध्ये ग्रामीण विकासमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने देशासाठी व राज्यासाठी प्रभावी कामगिरी केली आहे....

भेलप्रकल्पाला घेऊन संघर्ष समितीचे उद्योगमंत्र्यांना निवेदन

भंडारा,दि.26-गेल्या 2013 मध्ये जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 लागून असलेल्या मुंडीपारनजीक केंद्रसरकारचा भेलप्रकल्पाची सुरवात करण्यात आली.तत्कालीन केंद्रीय मंत्री व विद्यमान राज्यसभा...

खासगी मराठी वाहिन्यांवरुन शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची माहिती – मुख्यमंत्री

मुंबई दि. २६:- : राज्यातील शेतकऱ्यांना हवामान आणि पावसाच्या शास्त्रशुद्ध अंदाजाची माहिती एसएमएसबरोबरच मराठी वाहिन्यांवरुन देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले जातील,...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते “डी. डी. किसान’चे लोकार्पण

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते किसान चॅनलचं लॉचिंग करण्यात आलं. किसान चॅनल हे शेतीविषयक पहिलं 24 तास चालणारं चॅनल असणार आहे....

फ्रान्समधील विमान खरेदी करारात भ्रष्टाचार- महाजन

पुणे दि. २६:- पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच स्वत: सर्वात मोठे दलाल आहेत. फ्रान्सकडून करण्यात येणारी विमान खरेदी तत्कालीन यूपीए सरकारने थांबविली होती. पंतप्रधान मोदींनी...

गोंडवाना विद्यापीठाच्या भगवेकरणाचा प्रयत्न: आ.विजय वडेट्टीवार यांचा आरोप

गडचिरोली, दि. २६: राज्य शासनाने अलिकडेच गठित केलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या पहिल्या व्यवस्थापन व विद्या परिषदेवर विशिष्ट विचारधारेच्या लोकांचीच वर्णी लावण्यात आली असून, नियम...

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा

मुंबई दि. २६ – - मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने आज राज्यभर मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. मोदी सरकारने 'अच्छे दिन' आणले नसल्याचे सांगत प्रदेश...

वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांनी जाहिरातपत्राद्वारे साधला जनतेशी संवाद

गोंदिया, दि. २६ - मोदी सरकारला एक वर्ष झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता थेट पत्राद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. पहिल्या वर्षी विकास दर...

स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिलेच नव्हते – अमित शहा

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २६ - भाजपाने निवडणुकीत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन कधीच दिले नव्हते असे सांगत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर यू टर्न...
- Advertisment -

Most Read