29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 17, 2016

जलयुक्त शिवार योजनेमधून चामोर्शीतील १४ गावांचे सिंचन करणार-खासदार अशोक नेते

गडचिरोली, दि.१७:  रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी न मिळणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील १४ गावांना जलयुक्त शिवार योजनेतून पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना खा. अशोक नेते...

एका नक्षल्यास अटक, तिघांचे आत्मसमर्पण

गडचिरोली,  दि..१७: अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला कसनसूर अॅक्शन टीमचा कमांडर तथा एलओएस सदस्यास पोलिसांनी काल(ता.१६) अटक केली. रानू पांडू उसेंडी रा.जवेली असे अटक केलेल्या...

चक्रीघाटात दोन बसेसची धडक, 20 प्रवासी प्रवासी

नागपूर, दि. 17 - कोंढाळी- काटोल मार्गावरील चक्रीघाटात दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत....

मराठा आरक्षणासंदर्भात बोलण्यापेक्षा कृतीची जास्त गरज- शरद पवार

मुंबई, दि. 17 : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बोलण्यापेक्षा कृतीची जास्त गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्यकर्त्यांनी केवळ ‘समाजाच्या...

पाळ फुटून शेकडो एकरातील धानपीक बुडाले

वरठी : मोहगाव शेतशिवरातील लघु पाटबंधरे विभागाच्या तलावाची पाळफुटली. तलावाच्या पाण्यामुळे परिसरातील ५ किमी अंतरावरच्या पिकांना फटका बसला आहे. या भागातील ३0 ते ४0...

सामाजिक न्याय मंत्र्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन मागे

मुंबई, दि. 17 : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनीदिलेल्या आश्वासनानंतर विविध मागण्यांसाठी सामाजिक न्याय विभागातीलकर्मचारी व अधिकाऱ्यांनी पुकारलेले लेखणी बंद आंदोलन आज मागे घेतले. ...
- Advertisment -

Most Read