31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Mar 6, 2017

जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न करा-पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.6 : तालुक्यातील जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यंत्रणांनी काम करावे.तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी आणण्यासाठी जास्तीत जास्त कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणण्याचे नियोजन...

आदर्श गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक-पालकमंत्री

कनेरी/राम येथे अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन गोंदिया,दि.6 - गेल्या एका वर्षात कनेरी/राम येथे अनेक विकास कामे करण्यात आली आहे. गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्यात येणार...

महाराष्ट्राच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाला गती -राज्यपाल चे.विद्यासागर राव

राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ मुंबई, दि. 6- कृषी,जलसंधारण यासारख्या पायाभूत सुविधांसह महाराष्ट्राच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाला गती देण्यात आल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी....

डॉ. वायुनंदन मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

मुंबई- दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉ ई. वायुनंदन यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु नियुक्तीसाठी समिति गठीत

सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट मुंबई- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष...

राज्यातील 11 हजार गावे दुष्काळमुक्त, सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- राज्यपाल

मुंबई - सरकारने गेल्या अडीच वर्षांत राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेतला.जलयुक्त शिवार योजनेतंर्गत राज्यातील 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा राज्यपाल महोदयांनी केला. 'मागेल...

पुन्हा पेपरफुटीः गणिताचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल

नवी मुंबई- परिक्षेपूर्वी बारावीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल होण्याच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. आज पार...

विधान परिषदः परिचारकांच्या निलंबनासाठी सर्वपक्षीय सदस्य सरसावले

मुंबई - विधानपरिषदेतील सदस्य प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी काढलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे त्यांचेवर सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. विधान परिषदेत परिचारक यांच्या...

राज्यात 2016 मध्ये 3 हजार 52 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

उस्मानाबाद : राज्यातील शेतकरी आत्महत्यांबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2016 या कालावधीत महाराष्ट्रातील 3 हजार 52 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती...

एअरटेलचा धमाकाः तब्बल 28 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

मुंबई: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलनं जिओला टक्कर देण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. या नव्या प्लाननुसार, यूजर्सला दररोज 1 जीबी 4जी...
- Advertisment -

Most Read