29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jun 11, 2017

शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणांना शिस्तभंगाची नोटीस

भंडारा,दि.12 : आंतरजिल्हा बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवून भंडारा येथील ११७ बदल्या रद्द केल्या होत्या. यात अनियमितता करणाऱ्यांमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच...

नाना पटोले :विकासात परिवर्तनाची नांदी

भंडारा ,दि.12: बावनथडी, गोसेखुर्द यासह लहान मोठ्या प्रकल्पांना नवसंजीवनी देवून कामे धडाक्यात सुरु आहेत. विरोधकांनी तीस वर्षांचा कालावधी व सन २०१४पासून तीन वर्षांचा कालावधी...

‘त्या’ चार अनाथ मुलींना ५५ हजारांची मदत

साकोली,दि.12 : मानवी जीवन जगत असतानी प्रत्येकाला आपल्या कुटूंबाची आत्मीयता असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात इतराविषयी सहानुभूती निर्माण होणारे क्षण विरळेच असतात, असे सर्वश्रृत घडत असले...

शेतकऱ्याचा मृतदेह पोलीस पाटलाच्या दारी

सालेकसा,दि.12 : कर्ज घेतलेले पैसे परत करण्यास असमर्थ असल्याने विष प्राशन करून मोहाटोला येथील शेतकरी हंसराज माणिक डहारे (२८) याने आत्महत्या केली. तर आत्महत्येसाठी...

वाहनाला कट मारल्याच्या रागात पोलिसाने झाडली गोळी

गोंदिया,दि.11-गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील ढिमरटोली(तुमखेडा) येथील गोंदिया -कोहमारा मुख्य मार्गावर आज सायकांळी सात वाजेच्या सुमारास आपल्या वाहनाला कट मारुन पुढे...

शाश्वत जलसंधारणामधून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार- मुख्यमंत्री

मुंबई, दि. ११ : राज्य शासनाने अत्यंत महत्वाकांक्षी अशी जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. शासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जात...

तीन दिवसांत दूध दरवाढ: महादेव जानकर

औरंगाबाद ,दि.११- तीन दिवसांत गायीच्या आणि म्हशीच्या दुधाचा दर हा अनुक्रमे २७ आणि ३७ रुपये प्रति लिटर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि...

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 8 गडी राखून दणदणीत विजय

लंडन (वृत्तसंस्था): धावांचा मोठा डोंगर उभा करूनही चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला श्रीलंकेकडून पराभावाला सामोरे जावे लागले होते. मात्र आज भारताने सांघिक खेळाचे प्रदर्शन...

कर्जमाफीचे शरद पवारांकडून सावध स्वागत; निकष, तत्वतः आणि सरसकट या शब्दांवर शंका

औरंगाबाद,दि.11 - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 30,500 कोटी रुपये लागणार आहेत. सरकारने घोषणा केली म्हणजे तेवढी तरतूद केलीच असेल असे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार...

शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्यासाठी शिवसेने चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

चिमूर,दि.11- मागील 60 वर्ष काॅंग्रेसची एकहाती सत्ता असताना बळीराजाला पाहिजे ती मदत न केल्याने व हमीभाव न दिल्यानेच आज भाजपसोबत सत्तेत असतानाही शिवसेनेला शेतकरी कर्जमाफीसाठी...
- Advertisment -

Most Read