31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Sep 28, 2017

रिलायन्स व बँकेविरुद्ध गुन्हा;आमदारांची शेतक-यांसह बॅकेत धडक

वर्धा दि.२८ :  विम्याचे हप्ते भरूनही शेतक-यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. यामुळे आमदारांसह शेतकºयांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आपबिती सांगितली. यावर...

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रीय शेतीतून धानाचे उत्पादन घ्यावे-जिल्हाधिकारी काळे

प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी चाखली भाताची चव गोंदिया,दि.२८ : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेण्यात येते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या...

गडचिरोली- गोंदिया जिल्हयांचा घेतला आढावा गडचिरोलीत पर्यटनाच्या संधी-दिपक केसरकर

गडचिरोली, दि.२८: शांतता असेल तर समृध्दी यायला वेळ लागत नाही. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हयात खुप मोठा वाव आहे. यासाठी नक्षलवाद्यांचा बिमोड करुन शांतता प्रस्थापित करणे...

गडचिरोलीतील अंतरराज्य समन्वय सभागृहाचे उदघाटन

गडचिरोली ,दि.२८:- पोलीस विश्राम गृह गडचिरोली परिसरात बाधण्यात आलेल्या अंतरराज्य समन्वय सभागृहाचे उद्घाटन राज्याचे गृह राज्य मंत्री ग्रामीण तसेच वित्त व नियोजन दिपक केसरकर...

रांगोळीतील कला-संदेशांसाठी डिजिटल व्यासपीठ ‘माय गव्ह’च्या माध्यमातून रांगोळी स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि. 28 : नागरिकांचा शासनातील सहभाग वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या माय गव्ह (MyGov) महाराष्ट्र वेब पोर्टलच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत...

एक रुपयात लग्न; सर्वधर्मीयांसाठी माळी संघाचा मेळावा

अमरावती,दि.28- लग्न म्हटले तर खर्च अालाच. अाज एका लग्नावर जवळपास लाखाे रुपयांची उधळण केली जाते. वेळप्रसंगी कर्जाचा डाेंगर अंगावर घेत मुला-मुलींचे लग्न लावून दिले...

आत्महत्या रोखण्यासाठी उत्पन्न दुपटीने वाढणार; मंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती

राहुरी,दि.28(विशेष प्रतिनिधी)- आत्महत्या रोखण्यासाठी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यासाठी शेतीला जोडधंदा आवश्यक आहे. आघाडी सरकारच्या काळात...

राजुरा वनपरिक्षेत्रात १४ सागवृक्षांची कत्तल

चंद्रपूर,दि.28 : जिल्ह्यातील राजुरा वनपरिक्षेत्रातील सुमठाणा कक्ष क्रमांक १६६ मध्ये अज्ञात चोरट्यांनी तब्बल १४ सागाच्या वृक्षांची कत्तल करून ते ट्रकमध्ये ेटाकले. मात्र पावसाने ट्रक...

धानपिकासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडा-माजी.आ.भोंडेकर

भंडारा,दि.28 : धानपिकाला पाण्याची नितांत गरज असून, पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भंडारा विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली...

1 ऑक्टोबरपासून बदलणार 6 नियम

नवी दिल्ली ,दि.28- स्टेट बँक ऑफ इंडिया, जीएसटी, टेलिकॉम, टोलनाके यासंबंधीच्या 6 नियमांमध्ये येत्या 1 ऑक्टोबरपासून बदल होत आहेत. 1 ऑक्टोबरपासून नव्या एमआरपीनुसार सामान खरेदी...
- Advertisment -

Most Read