30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: May 12, 2019

‘जलयुक्त’ चे अपयश झाकण्यास टँकरची मागणी दाबली जात आहे; काँग्रेसचा आरोप

मुंबई,दि.12 : राज्यभरात दुष्काळाची तीव्रता प्रचंड वाढली असताना चाऱ्याविना पशू व पाण्याविना जनतेला तडफडत ठेवण्याचे काम सरकार करत आहे. हजारो टँकरची मागणी असताना जलयुक्त शिवार योजनेचे...

चार कलमी कार्यक्रमातून गावाची दारूबंदी साध्य: डॉ.अभय बंग यांचे प्रतिपादन

देसाईगंज,दि.१२: २०१६ पासून जिल्ह्यातील १५०० गावे दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी 'मुक्तिपथ' हा पथदर्शी कार्यक्रम 'सर्च' व राज्यशासनाच्या सहकार्यातून सुरू करण्यात आला आहे. यांतर्गत व्यापक...

पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

दुष्काळ निवारण आणि टंचाई आराखड्याची अंमलबजावणी मुंबई, दि.१२:- राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या...

विभागातील पाणीटंचाई निवारणासाठी ९१ कोटी ४९ लक्ष रुपये खर्चाचा कृती आराखडा – डॉ. संजीव कुमार

नागपूर,दि.12 : पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या विभागातील गावांमध्ये पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून सर्वाधिक टंचाई असलेल्या नागपूर, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील...

१४ व्या वित्त आयोग निधीची चौकशी करा-उपसरपंचाची मागणी

सडक अर्जुनी,दि.12ः- गावाच्या विकासाकरिता शासनाकडून १४ व्या वित्त आयोगाची निधी थेट ग्रामपंचायतला प्राप्त होते. या निधीचा वापर गावाच्या विकासाकरिता करावयाचा असून तो निधी कशाप्रकारे खर्च...

शंभर वर्षे जुनी बोडी बुजविण्याचा कंत्राटदाराचा प्रयत्न

गोंदिया,दि.12 : अलीकडे भूजल पातळी वाढविण्यासाठी शासनस्तरावर जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाण्याचे स्त्रोतांचे खोलीकरण केले जात आहे. मात्र, रावणवाडी येथे...
- Advertisment -

Most Read