36.6 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jun 16, 2019

रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन

देवरी,दि.16- राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागीय कार्यालयात निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकाऱ्यांची पाठराखण करून त्यांच्या बचावासाठी महामंडळाच्या हिताच्या तक्रारी जाणून गहाळ करून शासनाचा महसूल बुडविण्याचा...

संघटनेशिवाय सामाजिक लढा अशक्य:- मनोहर चंद्रिकापुरे

अर्जुनी मोरगाव,दि.16:- शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजचा तरुण उद्याचा भारताचा आधारस्तंभ आहे. त्याला सर्वाथाने स्वयंमपुर्ण मजबुत बनविण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. शिक्षणाने मानवाच्या ज्ञान...

ग्राम विकास मंत्रालय व जिल्हा परिषद गोंदिया ने केली शिक्षकांची दिशाभूल

गोंदिया,दि.16 :- महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करिता एन आय सी पुणे मार्फत बदली पोर्टल सुरू केले' सन 2017-18...

विजय वड्डेटीवर विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, विरोधकांत एकमत

मुंबई दि.१६ ः: पावसाळी अधिवेशनाची सुरुवात सोमवार (ता. १७ जून) पासून होत असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक...

मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान आयात नेत्यांना

राजकुमार बडोले, प्रकाश मेहता यांचे राजीनामे राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे,  अंबरिष अत्राम यांनी त्यांच्या  मंत्रीपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले...

राज्य मंत्रिमंडळातून सावरा,बडोले,कांबळे, विद्या ठाकूर, अंबरीश राजे आत्राम,पोटे यांना डच्चू ?

मुंबई,दि.16(विशेष प्रतिनिधी)ः-गेल्या अनेक वर्षापासून मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा होत्या.त्या चर्चाना आज पुर्णविराम लागणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा  विस्तार आज होणार असून, मंत्रिपदासाठी अनेकांची नावे...

पालक सचिव डॉ.मुखर्जी यांची वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

गोंदिया दि.१६: : जिल्ह्याचे पालक सचिव तथा वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ.संजय मुखर्जी यांनी  १५ जून रोजी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि केटीएस जिल्हा सामान्य...

पाणीटंचाईच्या उपाययोजनांसोबत अन्य कामे वेळेत पूर्ण करा- डॉ.संजय मुखर्जी

गोंदिया,दि.१६: जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात येत असलेली कामे यंत्रणांनी समन्वयातून वेळीच पूर्ण...
- Advertisment -

Most Read