अर्जुनी मोरगाव तालुक्यात गारपीट

0
15

अर्जुनी मोरगाव,दि.20ः- तालुक्यात आज २० एप्रिलच्या सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसासोबत गारपीट पडल्याने रब्बी पिकाचे नुकसान झाल आहे.सोबतच गारपीट व वादळवार्यामुळे तालुक्यातील ईटखेडा ईसापूर परिसरात लग्न समारंभाचे मंडपाचे नुकसान झाले आहे.